शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वंदे भारता ट्रेनबाबत आनंदाची बातमी! प्रवाशांना लवकरच मिळणार ही मोठी सुविधा, प्रवास होणार सुखाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 18:25 IST

देशात आतापर्यंत वंदे भारत एक्सप्रेसच्या चार रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या वंदे भारत गाड्या देशभरात 4 मार्गांवर धावत आहेत.

देशात आतापर्यंत वंदे भारत एक्सप्रेसच्या चार रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या वंदे भारत गाड्या देशभरात 4 मार्गांवर धावत आहेत. आगामी काळात या ट्रेनच्या कार्याची व्याप्ती वाढवण्याच्या योजनेवर काम सुरू आहे. या संदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली.  सरकार 2025 पर्यंत देशात 475 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याचा विचार करत आहे. यासोबतच रेल्वे मंत्रालयाने नव्या पिढीतील वंदे भारत ट्रेनसाठी 200 नवीन रेक बनवण्यासाठी निविदा जारी करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली आहे.

एकूण निविदा खर्च सुमारे 26,000 कोटी रुपये आहे. हा प्रकल्प अवघ्या 30 महिन्यांत पूर्ण करावा लागणार असल्याचेही बोलले जात आहे.

मुंबईतून मरीन ड्राइव्ह होणार गायब...! आपली 'ही' शहरं गिळण्यासाठी सरसावतोय समुद्र

BHEL, BML, Medha, RVNL आणि Alstom India या पाच मोठ्या कंपन्यांनी या प्रकल्पात रस दाखवला आहे. वंदे भारतचे हे 200 रेक फक्त स्लीपर क्लाससाठी डिझाइन केले जातील. ट्रेन अॅल्युमिनियम बॉडीसह बनविली जाऊ शकते. 

या गाड्यांमध्ये वाय-फाय सुविधा असलेले फक्त स्लीपर क्लासचे डबे असतील. प्रत्येक डब्यात प्रवाशांची माहिती आणि इन्फोटेनमेंट देणारे एलईडी स्क्रीन असतील. नवीन डिझाइन केलेल्या वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांमध्ये फोटो-उत्प्रेरक अल्ट्राव्हायोलेट वायु शुद्धीकरण प्रणाली असेल, जी हवा शुद्धीकरणासाठी देखील बसविली जाईल.

प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी करण्यासाठी या गाड्यांमध्ये स्वयंचलित फायर सेन्सर्स, सीसीटीव्ही कॅमेरे आणि जीपीएस प्रणाली देखील असतील. वंदे भारत एक्सप्रेस गाड्या विमानासारखा प्रवास अनुभव देतात. सर्व ट्रेन्स अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहेत. 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसrailwayरेल्वे