शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

VIDEO: 'प्रेम एकदाच होतं ना?...'; निरोप समारंभात व्यंकय्या नायडूंनी मनं जिंकली, आप खासदाराला विचारला मिश्किल प्रश्न! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 19:28 IST

राज्यसभेत सोमवारी सभापती व्यंकय्या नायडू यांच्या सभापतीपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानं निरोप समारंभ झाला. यावेळी सर्वपक्षीय खासदारांची व्यंकय्या नायडूंसाठी आभार प्रदर्शनपर भाषणं झाली.

नवी दिल्ली-

राज्यसभेत सोमवारी सभापती व्यंकय्या नायडू यांच्या सभापतीपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानं निरोप समारंभ झाला. यावेळी सर्वपक्षीय खासदारांची व्यंकय्या नायडूंसाठी आभार प्रदर्शनपर भाषणं झाली. यात आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा यांनी व्यंकय्या नायडू त्यांचे पहिले चेअरमन असल्याची आठवण करुन दिली. ज्या पद्धतीनं पहिलं प्रेम लक्षात राहतं, तसंच पहिले चेअरमन म्हणून तुम्ही नेहमी लक्षात राहाल, असं राघव चड्डा म्हणाले. नायडू यांनी यावेळी राघव चड्डा यांचं संपूर्ण भाषण ऐकून घेतलं आणि त्यावर मजेशीर प्रतिक्रिया देखील दिली. 

"प्रेम एकदाच होतं ना? दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा होत नाही ना?" असा प्रतिप्रश्न नायडू यांनी केला. त्यावर राघव चड्डा यांनीही मिश्किलपणे उत्तर दिलं. "मला याचा अनुभव नाही", असं राघव चड्डा म्हणाले. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. नायडू यांनीही आपलं म्हणणं पूर्ण करत मिश्किलपणे म्हटलं की, "पहिलं प्रेम चांगलं असतं. ते कायम राहायला हवं. आयुष्यभर तेच कायम राहायला हवं". नायडूंच्या या विधानानंतर सर्व सदस्यांनी बाकं वाजवून प्रतिसाद दिला. 

व्यंकय्या नायडू यांचा उपराष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपुष्टात येत आहे. जगदीप धनखड ११ ऑगस्ट रोजी भारताचे १४ वे उपराष्ट्रपती विराजमान होणार आहेत. 

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूAAPआप