शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

व्हीआयपींची सुरक्षा सीआरपीएफकडे; एनएसजी कमांडोंना केले मुक्त; केंद्र सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 10:21 IST

गृह मंत्रालयाने विशेष प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची एक नवीन बटालियनदेखील मंजूर केली आहे. त्यांना संसद सुरक्षा कामातून बाजूला केले आहे आणि आता सीआरपीएफच्या व्हीआयपी सुरक्षा शाखेशी संलग्न केले जाईल.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने व्हीआयपी सुरक्षेच्या कामातून राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (एनएसजी) कमांडोंना मुक्त केले आहे. तर, त्यांच्या जागेवर नऊ उच्च-जोखीम व्हीआयपींची सुरक्षा केंद्रीय राखीव पोलिस दलाकडे (सीआरपीएफ) हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रक्रियेची अंमलबजावणी पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. 

गृह मंत्रालयाने विशेष प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची एक नवीन बटालियनदेखील मंजूर केली आहे. त्यांना संसद सुरक्षा कामातून बाजूला केले आहे आणि आता सीआरपीएफच्या व्हीआयपी सुरक्षा शाखेशी संलग्न केले जाईल.

४५० ‘ब्लॅक कॅट’ कमांडो होतील मुक्त - केंद्र सरकारचे असे मत आहे की, एनएसजीचा मूळ उद्देश विशेषत: दहशतवादविरोधी आणि अपहरणविरोधी मोहीम हाताळणे हा आहे.- व्हीआयपींना सुरक्षा देण्याचे काम त्यांच्या मर्यादित व विशेष क्षमता असलेल्या जवानांवर ओझे ठरत आहे. या निर्णयामुळे ४५० ‘ब्लॅक कॅट’ कमांडो मुक्त होतील.

 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारPoliceपोलिस