शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

वीरभद्र सिंह यांची याचिका फेटाळली

By admin | Published: April 01, 2017 1:29 AM

बेहिशेबी संपत्तीचा (डीए) खटला रद्द करण्यात यावा ही हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह आणि त्यांच्या पत्नीची

नवी दिल्ली : बेहिशेबी संपत्तीचा (डीए) खटला रद्द करण्यात यावा ही हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह आणि त्यांच्या पत्नीची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. केंद्रीय गुप्तचर खात्याने हा खटला दाखल केला आहे.न्या. विपिन संघी यांनी एक आॅक्टोबर २०१५ रोजीचा हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचा हंगामी आदेशही रद्द केला. या हंगामी आदेशान्वये सीबीआयला न्यायालयाच्या परवानगीशिवाय या खटल्यात अटक करणे, चौकशी करणे किंवा आरोपपत्र दाखल करण्यास मनाई करण्यात आली होती. याचिका फेटाळण्यात आली असून स्थगनादेश रद्द करण्यात आला आहे, असे न्यायालयाने म्हटले. सीबीआयने मी आणि माझ्या पत्नीच्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत आणि प्राथमिक चौकशीचे दप्तर व प्रथम माहिती अहवाल मागवून घ्यावा अशी विनंती वीरभद्र सिंह यांनी न्यायालयाला केली होती.वीरभद्र सिंह आणि पत्नी प्रतिभा सिंह यांनी दावा केला होता की सीबीआयला चौकशी करण्याचे, तपास करण्याचे किंवा नियमित खटल्यांची नोंदणी करण्यास आणि हिमाचल प्रदेशच्या प्रांतात न्यायालयाचे अधिकारक्षेत्र वापरण्याचा अधिकार देणारा आदेश, निर्देश किंवा निर्णय न्यायालयाने दिलेला नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)आरोप खूपच गंभीरसीबीआयने केलेल्या युक्तिवादात सिंह यांच्यावरील आरोप ‘खूपच गंभीर’ आहेत कारण खूपच मोठा पैसा यात गुंतला असून त्यांना संरक्षण देण्यात राज्य सरकारने ‘जास्तीच काळजी’ दाखवली आहे, असे म्हटले. संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) सरकारमध्ये वीरभद्र सिंह केंद्रीय मंत्री असताना दिल्लीतून त्यांनी बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे त्यामुळे दिल्लीत खटला दाखल करून त्याची चौकशी करण्याचे आमचे अधिकार क्षेत्र आहे, असेही सीबीआयने म्हटले.