शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

साय : सरपंच ते मुख्यमंत्री; शाह यांच्यामुळे ‘मोठा माणूस’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 06:33 IST

छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदी निवड झालेले विष्णू देव साय यांनी गावच्या सरपंचपदापासून राजकीय प्रवास सुरू केला.

रायपूर : छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदी निवड झालेले विष्णू देव साय यांनी गावच्या सरपंचपदापासून राजकीय प्रवास सुरू केला. राज्यात पक्षाची सत्ता आल्यास साय यांना ‘मोठा माणूस’  बनवू, असे आश्वासन अमित शाह यांनी दिले होते, ते त्यांनी पाळले.

विष्णू देव साय हे आदिवासीबहुल जशपूर जिल्ह्यातील बगिया या छोट्या गावातील शेतकरी कुटुंबातील आहेत.

१९८९ मध्ये ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले आणि पुढच्या वर्षी बिनविरोध सरपंच झाले.

१९९०मध्ये मध्य प्रदेशातील (अविभाजित) तापकारा (जशपूर जिल्ह्यातील) येथून ते प्रथमच भाजपच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. रायगड लोकसभा मतदारसंघातून ते सलग चार वेळा खासदार झाले.

२०१४ मध्ये विष्णू देव साय यांना पोलाद आणि खाण राज्यमंत्री करण्यात आले.

आजोबा दिवंगत बुधनाथ साय हे १९४७ ते १९५२ या काळात राज्यपालनियुक्त आमदार होते.

टॅग्स :chhattisgarh assembly electionछत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३