शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

वाघूर ठिकठाक तर हतनूर जेमतेम

By admin | Published: April 04, 2016 12:40 AM

वाघूर ठिकठाक तर हतनूर जेमतेम

वाघूर ठिकठाक तर हतनूर जेमतेम
जळगाव शहराला पाणी पुरवठा करणार्‍या वाघूर धरणाची स्थिती चांगली आहे. या धरणात५२९२ दलघफू इतका पाणी साठा आहे. हतनूर धरणाची परिस्थिती जेमतेम आहे. यात २२८१ दलघफू साठा आहे. या साठ्यात एप्रिल, मे व जून महिन्याचे काही दिवस पाणी पुरविण्याचे आव्हान आहे. १३ मध्यम प्रकल्पांपैकी मन्याड, बोरी, भोकरबारी, अग्नावती, हिवरा, बहुळा, अंजन या मध्यम प्रकल्पातील जिवंत साठा देखील संपला आहे. सुकी व मंगरुळ धरणात काही प्रमाणात पाणीसाठा असला तरी तो पुरविण्यासाठी दोन महिने मोठे कष्ट करावे लागणार आहेत.

पाणीबाणीत पाणीबचत हाच पर्याय
जळगाव शहर वगळता जिल्ह्यात पाणीबाणी सारखी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासन आपल्या परीने पाणी टंचाईच्या निवारणासाठी प्रयत्न देखील करीत आहे. मात्र विहिर, कूपनलिका व मोठ्या व मध्यम प्रकल्पात पाणीसाठा नसल्याने प्रशासन देखील हतबल ठरत आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या या काळात पाणी बचत हाच एकमेव पर्याय शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील पाणी वाया घालवू नये असे आवाहन करण्यात येत आहे.