शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

Food Poisoning: लग्नसोहळ्यातील जेवण पडलं महागात, २०० जणांना उलट्या, जुलाब, अनेक जण रुग्णालयात दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 09:28 IST

Food Poisoning in Wedding: एका विवाह सोहळ्यात भोजन केल्यानंतर सुमारे २०० जणांची प्रकृती बिघडली आहे. काही लोकांना अचानक उलट्या आणि जुलाब लागले. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागामध्ये खळबळ उडाली आहे.

भोपाळ - मध्य प्रदेशमधील देवास जिल्ह्यामध्ये झालेल्या एका विवाह सोहळ्यात भोजन केल्यानंतर सुमारे २०० जणांची प्रकृती बिघडली आहे. काही लोकांना अचानक उलट्या आणि जुलाब लागले. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागामध्ये खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने तात्काळ घटनास्थळी पथक पाठवून तपासणी केली. तर अधिकच प्रकृती बिघडलेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मात्र यामधील कुणाहीची प्रकृती गंभीर नसल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना बरोठा क्षेत्रातील गुराडियाभील गावातील आहे. येथे रविवारी एका लग्नामध्ये शेकडो लोक सभागी झाले होते. येथे समारोहात होणाऱ्या या विवाहाचा संयुक्त कार्यक्रम होणार होता.

कार्यक्रमापूर्वी लग्नात आलेल्या पाहुण्यांनी भोजन केलं. त्यानंत सर्व लोग आपापल्या कामात गुंतले. रविवारी संध्याकाळ होताच काही जणांना उलट्या आणि जुलाबाची तक्रार होऊ लागली. मात्र १-२ लोकांवर गावाताच खासगी डॉक्टरांनी उपचार केले.

त्यानंतर अचानक आजारी लोकांची संख्या वाढू लागली. अनेकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. बघता बघता २०० जणांची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिथे खळबळ उडाली. या घटनेची माहिती आरोग्य विभागाला दिली गेली. रविवारी आरोग्य विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि सर्वांचे परीक्षण केले.

सीएमएचओ एमपी शर्मा यांनी सांगितले की, उलट्या आणि जुलाबाच्या तक्रारीमुळे २०० जण आजारी असल्याची तक्रार मिळाली होती. त्यानंतर आरोग्य विभागाचे पथक रात्रीच पाठवले होते. रविवारी रात्री येथील परिस्थिती नियंत्रणात आली. खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारीही गावात सर्व्हे करण्यात आला.  

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारी