शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
5
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
6
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
7
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
8
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
9
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
10
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
11
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
12
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
13
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
14
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
15
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
16
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
17
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
18
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
19
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!
20
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 

'कल्याणकारी योजना बंद होणार नाहीत'; पंतप्रधानांनी दिला 'मोदी गॅरंटी'वर जोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 09:28 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित एका प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते. 

नवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकार गरीब, शेतकरी, युवक व महिला या चार स्तंभांना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकाराचा अर्थसंकल्प हा मोदींची गॅरंटी पूर्ण करण्याची गॅरंटी असल्याचा दावा रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. बजेटमधील विविध तरतुदींचा उल्लेख करत भारताच्या स्वतंत्र्यानंतर कधीच १२ लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना करातून दिलासा मिळाला नसल्याचा दावा करतानाच दिल्लीतील सत्ताधारी आपला मोदींनी लक्ष्य केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित एका प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते. 

दिल्लीतील सत्ताधारी आपच्या खोट्या आश्वासनामुळे व धोरणामुळे कारखाने बंद होत आहेत. ज्या लोकांनी जनतेची लूट केली त्यांना हिशेब द्यावा लागेल. खोट्या आश्वासनासोबत आपत्ती उभी आहे, तर दुसऱ्या बाजूंना मोदींची गॅरंटी आहे. त्यामुळे लोकांनी भाजपला निवडून देण्याचा निश्चिय केला आहे. आपत्तीने राष्ट्रीय राजधानीचे ११ वर्षे वाया घालवल्याचा दावा मोदींनी केला. 

मोदी म्हणाले, 'कल्याणकारी योजना बंद होणार नाहीत' 

दिल्लीत भाजपची सत्ता आल्यास सर्व योजना बंद केल्या जातील हा आपचा आरोप फेटाळून लावताना दिल्लीतील एकाही झोपडीला सरकार हात लावणार नसल्याचा दावा मोदींनी केला. दिल्लीतील नागरिकांसाठी सुरू असलेली कोणतीही कल्याणकारी योजना बंद केली जाणार नाही.

८ फेब्रुवारीला दिल्लीत भाजप सरकार स्थापन करणार असून ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना २५०० हजार रुपये मिळायला सुरुवात होईल. केंद्रात तिसऱ्यांदा भाजपचे सरकार येण्यासाठी महिलांनी महत्त्वाचे योगदान दिले असल्याचे मोदींनी नमूद केले.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीAAPआप