शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पश्चिम बंगालमध्ये बस दरीत कोसळून 36 जणांचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 23:16 IST

प्रवाशांनी गच्च भरलेली बस पुलावरून नदीत कोसळून किमान 36 जण बुडाल्याची घटना मुर्शिदाबाद जिल्ह्यात सोमवारी घडली. मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे.

कोलकाता : प्रवाशांनी गच्च भरलेली बस पुलावरून नदीत कोसळून किमान 36 जण बुडाल्याची घटना मुर्शिदाबाद जिल्ह्यात सोमवारी घडली. आपत्कालीन विभागानं बचावकार्य राबवले जात असून, मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बसमध्ये 56 प्रवासी होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.अपघाताच्या ठिकाणी मदत आणि बचावकार्यात उशीर झाल्यामुळे संतप्त लोकांनी पोलिसांची गाडी पेटवून दिली. त्यामुळे पोलिसांना अश्रुधूराचा वापर करावा लागला. लोकांनी पोलिसांच्या गाड्याही जाळल्या आहेत. स्थानिक लोकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्न करणा-या अग्निशमन दलाच्या गाड्यांचंही नुकसान केलं आहे. पोलिसांनी जमावावर लाठीचार्जही केला आहे. काही लोकांचा मृत्यू हा रुग्णालयात उपचारादरम्यान झाला आहे, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.ही बस शिक्रापूरहून मालदाकडे जात होती. अपघातावेळी जास्त करून लोक निद्राधीन होते. त्यामुळेच अनेकांचा मृत्यू झाला आहे. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये 50 ते 60 माणसे होती. तरीही मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Accidentअपघात