शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

"मुर्शिदाबादचा हिंसाचार सुनियोजित कट, घुसखोरांना का येऊ दिलं गेलं?"; ममतांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 13:15 IST

मी इमामांना हात जोडून शांततेचे आवाहन करते...!

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील हिंसाचारासंदर्भात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठे विधान केले आहे. "भाजपने बाहेरील लोक बोलावून हिंसाचार घडवला. वक्फच्या मुद्यावरून लोकांना भडकवण्यात आले. मुर्शिदाबाद येथील हिंसाचार, हा सुनियोजित कट होता. घुसखोरांना का येऊ दिले गेले? मी I.N.D.I.A. ला या मुद्द्यावर संघटित येण्याचे आवाहन करते. याचा परिणाम सर्वांवरच होईल. आम्हाला शांतता हवी आहे," असे ममता बॅर्जी यांनी म्हटले आहे. त्या बुधवारी वक्फ कायद्याच्या मुद्द्यावर इमामांना संबोधित करत होते.

जोवर आम्ही आहोत तोवर हिंदू-मुस्लीम होऊ देणार नाही -ममता पुढे म्हणाल्या, "आम्ही हिंदू आणि मुसलमानांचे विभाजन होऊ देणार नाही. एका कुण्याचा एका प्रश्न नाही. वक्फवर नीतीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू गप्प का आहेत. या लोकांना केवळ सत्तेची चिंता आहे. जोवर आम्ही आहोत तोवर हिंदू-मुस्लीम होऊ देणार नाही."

मी इमामांना हात जोडून शांततेचे आवाहन करते - याच बरोबर, उत्तर प्रदेश आणि बिहारचे व्हिडिओ दाखवून पश्चिम बंगालला बदनाम केले जात आहे. खोट्या बातम्या पसरवल्या जात आहे. भाजप खेटे व्हिडिओ दाखवून बदनाम करत आहे. मी इमामांना हात जोडून शांततेचे आवाहन करते.

सीमा सुरक्षा ही बीएसएफची जबाबदारी -"सीमा सुरक्षा ही बीएसएफची जबाबदारी आहे. जर तुम्हाला बंगालबद्दल बोलायचेच असेल, तर माझ्यासमोर बोला. मी सर्व इमाम आणि धर्मगुरूंचा आदर करतो. आम्ही रवींद्रनाथ टागोरांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवतो. बंगालमध्ये हिंसाचार भडकवण्याच्या भाजपच्या कटात अडकू नका," असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालTrinamool Congressतृणमूल काँग्रेसHinduहिंदूMuslimमुस्लीम