शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

राजीनाम्यानंतर काय म्हणाले अर्णब

By admin | Published: November 02, 2016 10:14 AM

टाइम्स नाऊ वाहिनीची ओळख बनलेले मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी मंगळवारी अचानक राजीनामा देऊन एकच खळबळ उडवून दिली.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २ - टाइम्स नाऊ वाहिनीची ओळख बनलेले मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी मंगळवारी अचानक राजीनामा देऊन एकच खळबळ उडवून दिली. अर्णब यांनी राजीनामा का दिला ? हा प्रश्न अनेकांना पडला होता. टाइम्स नाऊ वाहिनीवरील 'द न्यूजअवर' या लोकप्रिय डिबेट शो मध्ये येणा-या पाहुण्यांना अर्णब नेशन वाँट्स टू नो व्हाय? हा प्रश्न विचारतात.  
 
राजीनाम्यानंतर याच प्रश्नाचे उत्तर अनेकांना अर्णब यांच्याकडून हवे होते. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार राजीनामा देऊन आल्यानंतर अर्णब यांनी मंगळवारी संध्याकाळी ४.३० वाजता संपादकीय चमूची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आपण टाइम्स नाऊला बनवण्यासाठी कशी मेहनत घेतली त्याचे वर्णन केले. जवळपास ५० जण या बैठकीला उपस्थित होते. 
 
आणखी वाचा 
अर्णब गोस्वामींचा टाइम्स नाऊला टाटा
 
आपण काय पुढे करणार हे अर्णब यांनी जाहीर केलेले नाही पण त्यांनी काही संकेत दिले. स्वतंत्र मिडिया हाऊस सुरु करण्याची अर्णब यांची संकल्पना असल्याचे एका वरिष्ठ पत्रकाराने सांगितले. अर्णबला फक्त टेलिव्हिजन मिडियामध्ये अडकून पडण्यात रस नाही. मिडियामध्ये जे बदल होतायत त्याचे नेतृत्व करण्याची अर्णबची इच्छा आहे असे या पत्रकाराने सांगितले.