शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
2
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
3
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
4
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
5
बॉलिवूडचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आली, आता आमदारकीचे वेध; कोण आहे 'ही' अभिनेत्री?
6
उमेदवार बदला नाहीतर जागा लढवा; देवगिरी बंगल्यात NCP कार्यकर्ते जमले, काय आहे वाद?
7
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :अजितदादांनी १५ नेत्यांना दिले एबी फॉर्म; कोणत्या आमदारांना मिळाली संधी? वाचा...
9
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
11
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
12
ICC ने निवडला वर्ल्ड कपमधील 'बेस्ट संघ', एकमेव भारतीय खेळाडूला संधी; फायनलिस्टचा दबदबा
13
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
15
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
16
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त! 
17
शिंदेंसोबतचे 'ते' २-३ नेते परतण्याच्या मनस्थितीत पण...; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
18
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीने आता मागितली माफी, म्हणाला...
19
MNS Candidate: राज ठाकरेंनी राजू पाटलांसह दोन उमेदवारांच्या नावाची केली घोषणा
20
जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?

मोदींनी नोटबंदीच्या निर्णयातून काय साधलं ? - कपिल सिब्बल

By admin | Published: November 15, 2016 4:35 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीच्या निर्णयातून काय साधलं ?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 15 - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी नोटबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीच्या निर्णयातून काय साधलं ?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. शेतक-यांकडे पैसा नसतानाही सरकार गरीब सुखी असल्याचं सांगत आहे. मोदींनी गरिबांकडे बघण्याचा चष्मा बदलण्याची गरज असल्याचं मतही सिब्बल यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी शांतपणे झोपत आहेत, गरीब जनता नाही. एटीएमला 2500ची मर्यादा ठेवली आहे. मात्र एटीएममधून 2 हजारची नोटच येत नाही. तसेच तामिळनाडूमध्ये नोटबंदीच्या निर्णयामुळे कामगारांना पगारच मिळत नाही, अशी माहिती कपिल सिब्बल यांनी दिली आहे. भारताच्या बाहेर असलेला 80 लाख कोटी रुपयांचा काळा पैसा 100 दिवसांत स्वदेशी आणण्याच्या दिलेल्या आश्वासनाचं काय झालं, असाही सवाल सिब्बल यांनी मोदींना विचारला आहे. जपानच्या दौ-यावर असताना लोकांना काही दिवस त्रास सहन करावा लागेल असं मोदी म्हणाले होते. आता मात्र सर्व परिस्थिती सुरळीत होण्यासाठी अजून 50 दिवस लागतील असं सांगत आहेत. लोकांच्या त्रासाकडे मोदी जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कपिल सिब्बल यांनी केला आहे.