शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

काय असेल मतदानयंत्रांचा निकाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 05:31 IST

टक्केवारी वाढल्यानंतर बदल शक्य

नवी दिल्ली : प्रत्येक लोकसभा निवडणूक ही पूर्वीच्या निवडणुकीपेक्षा वेगळी असते. प्रचाराच्या बाबतीत, युती आणि आघाड्यांसह विविध पातळ्यांवर यंदाची निवडणूकही वेगळी ठरली आहे. चौकीदारपासून ते गरिबीचे सर्जिकल स्ट्राइकपर्यंत आणि पुलवामा हल्ल्यापासून ते मसूद अजहरला जागतिक दहशतवादी ठरविण्यापर्यंत अनेक मुद्दे राजकीय मैदानात धुरळा उडवून गेले.

1977आणीबाणीनंतर इंदिराविरोधी लाटआणीबाणीनंतर लगेच १९७७ साली निवडणूक झाली. त्यात काँग्रेसविरोधात मोठ्या प्रमाणात मतदान झाले होते.1984इंदिरा गांधींच्या हत्येनंतर सहानुभूतीची लाट१९८४ साली या सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसला ४०३ जागा मिळाल्या होत्या.1989पुन्हा काँग्रेसचापराभव१९८९ मध्ये मतदानाचा टक्का वाढलेला राहिला आणि काँग्रेसचा पराभव झाला.1998जनतेने दिलीवाजपेयींना सत्ता१९९८ मध्ये मतदान वाढले आणि पुन्हा बदल झाला. जनतेने अटल बिहारी वाजपेयींच्या हाती सत्ता दिली. यापूर्वी त्यांचे सरकार एका मताने पडले होते.2014नरेंद्र मोदीयांची लाटया वर्षी रेकॉर्डब्रेक मतदान झाले. त्यात मोदींची लाट स्पष्ट दिसून आली. एनडीएला पूर्ण बहुमत मिळाले. मोदी पंतप्रधान झाले.2014 मध्ये ज्या ताकदीने भाजपने सोशल मीडियाचा वापर केला, त्याच ताकदीने काँग्रेसनेही सोशल मीडियाचा उपयोग करून घेतल्याचे दिसून आले. मतदान जागृतीसाठी मोहिमा हाती घेण्यात आल्या. त्यामुळे गेल्या निवडणुकीप्रमाणेच देशात मतदानाचा टक्का ६०च्या वर पोहोचला, पण जेव्हा-जेव्हा हा टक्का ६० च्या वर गेला, तेव्हा काहीतरी नवीन घडल्याचे १९७७ च्या निवडणुकीपासून दिसून आले आहे. त्याचा हा आढावा.2019अब की बार?यावेळीही मतदानाचा टक्का ६०च्या वर गेला आहे. त्यामुळे यंदा काय करिश्मा पाहायला मिळतो, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९