शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

मावळत्या सूर्याचा रंग लाल पण उगवत्या सूर्याचा रंग भगवा असतो - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 19:08 IST

ईशान्य भारतातील लोकांना असे वाटायचे कि, दिल्ली त्यांच्यापासून दूर आहे पण आज आम्ही अशी स्थिती निर्माण केली कि, दिल्ली स्वत:हून चालत त्यांच्या दरवाज्याजवळ गेली आहे. 

नवी दिल्ली - सूर्य मावळतो तेव्हा त्याचा रंग लाल असतो पण तोच सूर्य उगवतो तेव्हा त्याचा रंग भगवा असतो अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ईशान्य भारतात त्रिपुरा आणि नागालँडमध्ये मिळालेल्या विजयाचे वर्णन केले. 

- ईशान्य भारतातील लोकांना असे वाटायचे कि, दिल्ली त्यांच्यापासून दूर आहे पण आज आम्ही अशी स्थिती निर्माण केली कि, दिल्ली स्वत:हून चालत त्यांच्या दरवाज्याजवळ गेली आहे. 

- माझ्याकडे आता आकडे नाहीत पण त्रिपुरामध्ये भाजपाचे जे उमेदवार निवडून आलेत ती सर्वात तरुण टीम आहे. आपल्या वयामुळे लोक आपल्याला नाकारतील अशी भिती त्यांच्या मनात होती. पण या तरुण उमेदवारांनी लोकांचा विश्वास जिंकला. 

- ईशान्य भारत देशाच्या विकासाचे नेतृत्व करेल. 

-  निवडणुकीतील जय-पराजय लोकशाहीचा भाग आहे. लोकशाहीचे ते सौंदर्य आहे. त्यामुळे पराभवालाही खिलाडूवृत्तीने स्वीकारले पाहिजे. 

- त्रिपुरामध्ये आज सत्ता आली असली तरी अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी बलिदान दिले आहे. भय आणि भ्रम पसरवणाऱ्या डाव्यांना आज जोरदार प्रत्युत्तर मिळाले आहे. 

- काँग्रेस संस्कृती आपल्यात येऊ नये यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी सर्तक राहण्याची गरज आहे. 

- पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना काँग्रेस आपला मुख्यमंत्री समजत नाही. स्वतंत्र सैनिकासारखे त्यांचे काम चालू असते. 

- एककाळ असा होता कि देशाच्या अनेक भागात भाजपाची स्वत:ची अशी संघटनात्मक ताकत नव्हती पण आज देशाच्या कानाकोपऱ्यात भाजपाचा विस्तार झाला आहे.                                      

              

टॅग्स :Tripura Election Results 2018त्रिपुरा निवडणूक निकाल 2018