शहरं
Join us  
Trending Stories
1
“गाफील राहू नका, १३ जुलैपर्यंत ओबीसीतून आरक्षण दिले नाही तर...”; मनोज जरांगे थेट बोलले
2
"४०० हून अधिक जागा जिंकल्या असत्या तर ...", शिंदे गटाच्या खासदाराचा मोठा दावा
3
पाकिस्तानच्या शेअर बाजाराच्या इमारतीला आग; ८०००० च्या उच्चांकावर असताना व्यवहार केले बंद
4
केळी + दूध = आरोग्यासाठी धोकादायक; जाणून घ्या, आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हे का आहे बॅड कॉम्बिनेशन?
5
विश्वविजेत्या Team India ला मिळालेल्या बक्षिसाचे 'भारी' वाटप; इतर कर्मचाऱ्यांनाही मिळणार लाभ!
6
राखी सावंत आता कधीच होऊ शकत नाही आई! म्हणाली - "आतून खूप वेदना आहेत पण..."
7
मुंबईवर एवढा पाऊस का कोसळला? जे सिंधुदूर्ग, रत्नागिरीत घडले, तेच... हवामान विभागाने कारण सांगितले
8
'वरुण' पाऊस कोसळतोय, दुपारी समुद्राला भरती; पहिल्याच मुसळधार पावसात मुंबईचे तळे होणार?
9
'आयुष्मान कार्ड' धारकांसाठी महत्त्वाची बातमी; १० लाखांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची शक्यता
10
एकच साप सहा वेळा चावला, पिच्छा सोडविण्यासाठी तरुण मावशीकडून काकाकडे गेला, तिथेही...
11
कांदा, दूध दरवाढीचे खासदार निलेश लंके यांचे आंदोलन स्थगित
12
मंत्री अन् आमदारांना पावसाचा फटका; अनिल पाटील, अमोल मिटकरींचा रेल्वे ट्रॅक वरून पायी प्रवास
13
“तुम्ही कसे निवडून येत नाही ते बघतो, इथली निवडणूक आपण जिंकू”; शरद पवारांचा कुणाला शब्द?
14
रायगडावर पर्यटनासाठी जायचा प्लॅन असेल तर थांबा! जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय
15
Mumbai Weather Forecast: मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार; असा आहे हवामान खात्याचा अंदाज
16
Jagannath Yatra: पुरीच्या जगन्नाथाला एकादशीच्या दिवशीसुद्धा भाताचा नैवेद्य चालतो; वाचा त्यामागील कथा!
17
Vishal Pandey : बिग बॉसमध्ये विशालला मारहाण; आईला आलं रडू, बाबांनी जोडले हात, म्हणाले, "माझा मुलगा..."
18
Karan Johar Kids: आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो? मुलांच्या प्रश्नांमुळे करण जोहर हैराण; म्हणाला...
19
अंगारकी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा गणपती बाप्पाचे विशेष पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
20
रेल्वे कंपनीच्या शेअरमध्ये तुफान वाढ, ५०० पार गेला भाव; १ लाखांचे झाले ४४ लाख रुपये

देशातील जनतेचा सर्वाधिक विश्वास काेणावर?; सर्वेक्षणातून मिळाली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 10:44 AM

सर्वेक्षणात सर्वाधिक ५४ टक्के लाेकांनी सैन्यावर विश्वास ठेवला आहे. त्याखालाेखाल देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या लाेकांनी सर्वाधिक विश्वास ठेवला आहे.

नवी दिल्ली : देशातील जनतेचा सर्वाधिक विश्वास काेणावर आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे देशाचे सैन्य. लष्कर, वायुसेना आणि नाैदलावर जनतेचा सर्वाधिक विश्वास आहे. तर, राजकीय पक्षांवर नागरीक सर्वात कमी विश्वपस ठेवतात. याशिवाय पंतप्रधान, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया आणि सर्वाेच्च न्यायालयावरही देशातील जनता खूप विश्वास ठेवते. ‘इप्साेस’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती प्राप्त झाली आहे.

सर्वेक्षणात सर्वाधिक ५४ टक्के लाेकांनी सैन्यावर विश्वास ठेवला आहे. त्याखालाेखाल देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या लाेकांनी सर्वाधिक विश्वास ठेवला आहे. गेल्या १० वर्षांच्या कार्यकाळात विराेधकांनी अनेक प्रकारचे आराेप केले. तरीही जनतेचा पंतप्रधानांवर खूप जास्त विश्वास असल्याचे सर्वेक्षणात आढळले. सर्वक्षणातून आणखी एक राेचक बाब समाेर आली आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये राजकीय नेते तसेच राजकीय पक्षांपेक्षा पाेलिसांवर जास्त विश्वास आहे. याशिवाय जनतेने प्रसार माध्यमांवरही विश्वास असल्याचे सांगितले आहे.

देशभरातील महानगरे, टियर-२ आणि टियर-३ शहरातील नागरिकांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. त्यात विविध उत्पन्न गट, वयाेगट आणि वर्गातील लाेकांचा त्यात समावेश हाेता. 

राजकीय पक्ष - ३०

राजकारणी - ३१

धर्मगुरू - ३३

समाज नेते - ३४

स्वयंसेवी संस्था - ३४

पाेलिस - ३५

प्रसार माध्यमे - ३६

सैन्य - ५४

पंतप्रधान - ४९

आरबीआय - ४८

सुप्रीम कोर्ट - ४५

सीबीआय - ४३

निवडणूक आयाेग - ४१

संसद - ३७

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान