शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

देशातील जनतेचा सर्वाधिक विश्वास काेणावर?; सर्वेक्षणातून मिळाली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 10:45 IST

सर्वेक्षणात सर्वाधिक ५४ टक्के लाेकांनी सैन्यावर विश्वास ठेवला आहे. त्याखालाेखाल देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या लाेकांनी सर्वाधिक विश्वास ठेवला आहे.

नवी दिल्ली : देशातील जनतेचा सर्वाधिक विश्वास काेणावर आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे देशाचे सैन्य. लष्कर, वायुसेना आणि नाैदलावर जनतेचा सर्वाधिक विश्वास आहे. तर, राजकीय पक्षांवर नागरीक सर्वात कमी विश्वपस ठेवतात. याशिवाय पंतप्रधान, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया आणि सर्वाेच्च न्यायालयावरही देशातील जनता खूप विश्वास ठेवते. ‘इप्साेस’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती प्राप्त झाली आहे.

सर्वेक्षणात सर्वाधिक ५४ टक्के लाेकांनी सैन्यावर विश्वास ठेवला आहे. त्याखालाेखाल देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या लाेकांनी सर्वाधिक विश्वास ठेवला आहे. गेल्या १० वर्षांच्या कार्यकाळात विराेधकांनी अनेक प्रकारचे आराेप केले. तरीही जनतेचा पंतप्रधानांवर खूप जास्त विश्वास असल्याचे सर्वेक्षणात आढळले. सर्वक्षणातून आणखी एक राेचक बाब समाेर आली आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये राजकीय नेते तसेच राजकीय पक्षांपेक्षा पाेलिसांवर जास्त विश्वास आहे. याशिवाय जनतेने प्रसार माध्यमांवरही विश्वास असल्याचे सांगितले आहे.

देशभरातील महानगरे, टियर-२ आणि टियर-३ शहरातील नागरिकांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. त्यात विविध उत्पन्न गट, वयाेगट आणि वर्गातील लाेकांचा त्यात समावेश हाेता. 

राजकीय पक्ष - ३०

राजकारणी - ३१

धर्मगुरू - ३३

समाज नेते - ३४

स्वयंसेवी संस्था - ३४

पाेलिस - ३५

प्रसार माध्यमे - ३६

सैन्य - ५४

पंतप्रधान - ४९

आरबीआय - ४८

सुप्रीम कोर्ट - ४५

सीबीआय - ४३

निवडणूक आयाेग - ४१

संसद - ३७

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान