शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

"...तो आणखी कट्टर असेल"! PM मोदींनंतर कुणाकडे असेल BJPचं नेतृत्व? PK स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 4:26 PM

"आज भाजप सर्व निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बळावर जिंकत आहे. ही भाजपची मोठी ताकद आहे, पण हीच भाजपची सर्वात मोठी समस्याही आहे. कारण..."

निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर यांनी भाजपसंदर्भात मोठे भाष्य केले आहे. "आज भाजप सर्व निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बळावर जिंकत आहे. ही भाजपची मोठी ताकद आहे, पण हीच भाजपची सर्वात मोठी समस्याही आहे. कारण भाजपची सर्वात मोठी समस्या ही आहे की, ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अधिक अवलंबून आहे,' असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. याच वेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर भाजपचे नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न विचारला असता? पीके म्हणाले, त्यांच्यानंतर हायकमांड कोण असेल हे माहीत नाही, पण जो कोणी असेल तो त्यांच्यापेक्षाही कट्टर असेल.

यावेळी प्रशांत किशोर यांनी भाजपा आणि जेडीयू यांच्यावरही भाष्य केले. पीके म्हणाले, विरोधकांचे ऐक्य मोडीत काढण्यासाठी भाजपने नितीश यांना आपल्यासोबत घेतले आहे. भाजपने तर यापूर्वीच जेडीयूला गिळंकृत केले आहे. हे नितीश यांनाही माहीत आहे. मात्र, जे काही शिल्लक आहे, त्याच्या सहाय्याने आणखी काही वेळ त्यांना मुख्यमंत्री पदावर राहायचे आहे. ते गत 18 वर्षांपासून बिहारचे मुख्यमंत्री आहेत आणि हा त्यांच्या कारकिर्दीतील अखेरचा टप्प आहे. 

राहुल गांधींच्या यात्रेवरही उपस्थित केलं प्रश्नचिन्ह -प्रशांत किशोर म्हणाले, नरेंद्र मोदी सातत्याने आपली छबी बदलतात, यामुळेच त्यांना निवडणुकांमध्ये यश मिळत आहे. यावेळी पीके यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेवरही प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, "मी सातत्याने काँग्रेसला नव्या अवतारात येण्याचा सल्ला देत आलो आहे. ते कधी राफेलबद्दल बोलता तर कधी हिंदुत्वावर बोलतात. असे करून चालणार नाही. तुम्हाला एक मुद्दा घ्यावा लागेल आणि संदेश द्यावा लागेल. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस