शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘डेस्टिनेशन वेडिंग’ विदेशात कशाला? देशातच करावे; पंतप्रधानांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 06:38 IST

Destination Wedding: देशातील श्रीमंत कुटुंबीयांकडून डेस्टिनेशन वेडिंग म्हणून विदेशात आलिशान विवाह सोहळे आयोजित केले जातात. परंतु, त्यातून देशातील चलन विदेशात जात असल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली.

नवी दिल्ली -  देशातील श्रीमंत कुटुंबीयांकडून डेस्टिनेशन वेडिंग म्हणून विदेशात आलिशान विवाह सोहळे आयोजित केले जातात. परंतु, त्यातून देशातील चलन विदेशात जात असल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली. विवाह सोहळे देशातच आयोजित करून ‘वोकल फॉर लोकल’ला प्रोत्साहन द्यावे, असे आावाहन त्यांनी केले. ‘मन की बात’मध्ये ते बोलत होते.

अनेक लोक ‘मेड इन इंडिया’ वस्तूंना प्राधान्य देत आहेत. परंतु, ही मागणी केवळ सणांपुरतीच मर्यादित नसावी. लवकरच लग्नांचा हंगाम सुरू होणार आहे. यंदा लग्नसराईमध्ये सुमारे ५ लाख कोटींची उलाढाल होण्याची शक्यता व्यापारी संघटनांनी व्यक्त केली. परंतु, देशातील काही कुटुंब परदेशात लग्न करतात. तेच देशात केल्यास देशातील पैसा देशातच खर्च होतील. त्यामुळे डेस्टिनेशन वेडिंग परदेशात न करता देशातच करून ‘वोकल फॉर लोकल’ला प्रोत्साहन द्यावे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

हुतात्म्यांना आदरांजलीमोदी यांनी मुंबईतील २६/११च्या हल्ल्यात जीव गमावणाऱ्यांना आदरांजली वाहिली. ते म्हणाले, २६ नोव्हेंबरचा दिवस आपण कधीच विसरू शकत नाही. अतिरेक्यांनी त्यावेळी केवळ मुंबईच नव्हे, तर देशावर हल्ला केला होता. परंतु, आपला देश दहशतवादाला सामर्थ्याने तोंड देत त्यावर मात करत आला आहे.

बौद्धिक संपदेत प्रगतीबौद्धिक संपदा क्षेत्रात देशाची प्रगती होत असून, २०२२ मध्ये देशात पेटंट मिळविण्याचे प्रमाण ३१ टक्क्यांनी वाढले. पेटंटमुळे केवळ देशाच्या बौद्धिक संपदेत वाढ होत नाही, तर त्यातून नवनव्या संधी तयार होतात. स्टार्टअप, नवसंशोधनासाठी विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीmarriageलग्नIndiaभारत