शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

विवेकानंद, बोस यांची सामग्री कमी का केली?

By admin | Published: January 25, 2016 1:49 AM

स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यांवरील सामग्रीला कात्री का? असा सवाल करीत केंद्रीय माहिती आयोगाने

नवी दिल्ली : स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यांवरील सामग्रीला कात्री का? असा सवाल करीत केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) एनसीईआरटीला रविवारी चांगलेच फैलावर घेतले. याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश सीआयसीने एनसीईआरटीला दिले.स्वामी विवेकानंद यांच्यावरील इयत्ता बारावीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील सामग्री १२५० शब्दांवरून घटवून ३७ शब्द करण्यात आली. इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकातून विवेकानंदांचा धडा पूर्णपणे गाळला गेला, असे का? असा सवाल सीआयसीने एनसीईआरटीला केला. शिवाय याबाबत खुलासा करण्याचे आदेश दिले. जयपूरचे सूर्यप्रताप सिंह राजावत यांनी माहिती आयुक्त श्रीधर आर्चायुलू यांच्यासमक्ष यासंदर्भात एक याचिका दाखल केली होती. एनसीईआरटीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमधून ३६ राष्ट्रनेते आणि चंद्रशेखर आझाद, अशफाकउल्ला खान, बटुकेश्वर दत्त, रामप्रसाद बिस्मिल्ल यासारख्या क्रांतिकारकांवरील सामग्री वा धडे गाळण्यात आल्याचा दावा राजावत यांनी आपल्या याचिकेत केला आहे.