शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

शेवटच्या श्वासापर्यंत निभावलं नातं... पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या २० मिनिटांत पत्नीचाही मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 12:35 IST

पतीच्या निधनानंतर अवघ्या २० मिनिटांत दु:खात असलेल्या पत्नीचाही मृत्यू झाला.

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात असलेल्या गंगा-मालनपूर गावात एक धक्कादायक घटना घडली. हरिचरण आणि त्यांच्या पत्नीच्या प्रेमकथेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. कारण पतीच्या निधनानंतर अवघ्या २० मिनिटांत दु:खात असलेल्या पत्नीचाही मृत्यू झाला. वर्षभरापासून कॅन्सरने त्रस्त असलेल्या हरिचरण यांचं सोमवारी निधन झालं आणि त्यानंतर त्यांच्या पत्नीचंही निधन झालं. 

मिळालेल्या माहितीनुसार, गंगा-मालनपूरचे रहिवासी हरिचरण यादव (५५ वर्षे) हे लाइफ इंश्योरेंस कॉर्पोरेशन म्हणजेच LIC मध्ये एजंट म्हणून काम करायचे आणि गावात शेतीचे कामही सांभाळायचे. त्यामुळेच आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये त्यांची खूप ओळख होती. 

हरिचरण यांचं ३० वर्षांपूर्वी किशोरी यादव यांच्याशी विवाह झाला होता. हरिचरण यादव यांना वर्षभरापूर्वी कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं. हळूहळू त्यांची प्रकृती बिघडत चालली होती. प्रत्येक वेळी ते पत्नी किशोरीला सांगत असे की, मला जगायचं आहे, पण कदाचित देवाला मी तुला सोडून जावं असं वाटत असेल. 

गावकऱ्यांनी सांगितलं की, दोघांमध्ये कधीही भांडण झालेलं कोणी पाहिलं नाही. त्यांना तीन मुलं होती. दोघांची लग्नं झाली. नातवंडंही होती. मोठं कुटुंब होतं. त्यांचं वयही फारसे नव्हतं. पण पतीचा मृत्यू झाल्यानंतरच काही मिनिटांत पत्नीचंही निधन झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश