शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

...तोपर्यंत कामावर परणार नाही, काश्मिरी पंडित मोदी सरकारवर संतप्त, पुकारले तीव्र आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 15:02 IST

Kashmiri Pandits: काश्मीरमध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या टार्गेट किलिंगमुळे सर्व काश्मिरी पंडित कर्मचारी पलायन करून जम्मूमध्ये पोहोचले होते. तेव्हापासून ते त्यांच्या संरक्षणाची निश्चिती करण्याची मागणी करत सातत्याने आंदोलन करत आहेत.

जम्मू - काश्मीरमध्ये पीएम पॅकेजअंतर्गत नोकरी करत असलेल्या काश्मिरी पंडितांनी आपल्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा आवाज उठवला आहे. काश्मीरमधून पलायन करून जम्मूमध्ये आलेल्या या काश्मिरी पंडितांनी आता पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करून सरकारला सुरक्षित ठिकाणी सामावून घेण्याची मागणी केली आहे.

काश्मीरमध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या टार्गेट किलिंगमुळे सर्व काश्मिरी पंडित कर्मचारी पलायन करून जम्मूमध्ये पोहोचले होते. तेव्हापासून ते त्यांच्या संरक्षणाची निश्चिती करण्याची मागणी करत सातत्याने आंदोलन करत आहेत.

हे सर्व कर्मचारी काश्मीरमध्ये पीएम पॅकेजअंतर्गत नोकरी करत आहेत. मात्र सातत्याने होणाऱ्या टार्गेट किलिंगमुळे त्यांनी काश्मीरमधून पलायन करणेच योग्य समजले. आता ते आपली नोकरी आणि जीविताच्या रक्षणासाठी त्यांना सुरक्षित ठिकाणी समावून घेण्याची मागणी करत आहेत.

काश्मिरी पंडितांनी सांगितले की, आम्हाला काश्मीरमध्ये जोपर्यंत सुरक्षित वातावरण मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही पुन्हा काश्मिरमध्ये परत जाणार नाही. तुम्ही आमच्याकडून सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत काम करून घेता. मात्र ज्या प्रकारे एकवेळ ऑनलाइन काम करून घेतले जात होते. त्याच प्रकारे आम्ही आताही काम करण्यास तयार आहोत. आम्हाला जोपर्यंत सुरक्षित ठिकाणी सामावले जात नाही. तोपर्यंत आम्ही परत जाणार नाही असा पवित्रा या काश्मिरी पंडितांनी घेतला आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार