शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
3
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
4
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
5
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
6
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
7
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
8
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
9
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
10
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
11
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
12
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
13
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
14
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
15
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
16
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
17
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
18
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती
19
काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर
20
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा

दहशतवादाचे समर्थन सहन करणार नाही; यासीन मलिक प्रकरणी भारताने ओआयसीला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 7:22 AM

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे की, जग आता दहशतवाद कदापि खपवून घेणार नाही.

नवी दिल्ली : अतिरेक्यांना समर्थन देणे बंद करा, अशा शब्दांत भारताने ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनला (ओआयसी) फटकारले आहे. फुटीरवादी नेता यासीन मलिकला झालेली जन्मठेपेची शिक्षा देणे चुकीचे असल्याचे मत ओआयसीने व्यक्त केले होते. 

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे की, जग आता दहशतवाद कदापि खपवून घेणार नाही. ओआयसीने दहशतवादाला आता कोणत्याही प्रकारे योग्य ठरविण्याचा प्रयत्न करू नये. यासीन मलिकप्रकरणी भारतावर टीका करणे म्हणजे यासीन मलिकच्या दहशतवादी कारवायांचे समर्थन करण्यासारखे आहे. यासीन मलिकविरुद्ध न्यायालयात आरोप सिद्ध झाले आहेत आणि त्यानंतर शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

२५ मे रोजी यासीन मलिकला दोन प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. ही शिक्षा एकाच वेळी भोगायची आहे. यासीन मलिकला बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यासह अन्य गुन्ह्यात न्यायालयाने दोषी ठरविले होते. २०१६ मध्ये काश्मिरात हिंसक आंदोलन घडविल्याचा ठपका एनआयएने यासीन मलिकवर ठेवला होता. या प्रकरणी एनआयएने त्याच्या घरावर छापे घातले होते. त्यात काही महत्वाची कागदपत्रे सापडली होती.

काय म्हटले होते ओआयसीने?

ओआयसीने मलिक याच्या शिक्षेबाबत बोलताना म्हटले हाेते की, मलिकला अमानवीय पद्धतीने अटक करण्यात आली. काश्मिरातील अल्पसंख्याकांवरील छळ यातून दिसतो.

टॅग्स :TerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारत