शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
4
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
5
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
6
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
7
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
8
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
9
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
10
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
11
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
12
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
13
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
14
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
15
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
16
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
17
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
18
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
19
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
20
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान

पासची ढकलगाडी बंद होणार?

By admin | Published: November 30, 2014 11:59 PM

सर्वांना शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत आठवीपर्यंतच्या मुलांना नापास न करण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्याची शिफारस देशातील शिक्षणासंबंधी सर्वोच्च समितीने केली आहे.

नवी दिल्ली : सर्वांना शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत आठवीपर्यंतच्या मुलांना नापास न करण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्याची शिफारस देशातील शिक्षणासंबंधी सर्वोच्च समितीने केली आहे. यापूर्वीच्या संपुआ सरकारने राबविलेल्या या धोरणावर चौफेर टीका होऊ लागली होती. पुढील शैक्षणिक सत्रापासून प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना आपोआप पुढील वर्गात नेण्याचे धोरण संपुष्टात येईल. तिसऱ्या वर्गातील ६० टक्के विद्यार्थ्यांना पहिल्या वर्गाचे पुस्तकही वाचता येत नसल्याचे धक्कादायक तथ्य समोर आल्याने हे पाऊल उचलले जात आहे. वरच्या वर्गात बढती देण्यात आल्यामुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम झाला आहे. वक्त्यांनी दहावीची बोर्डाची परीक्षा परत आणण्याची मागणीही केली होती.केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाची बैठक संसदेचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर होणार असून त्यावेळी अंतिम निर्णय होण्याची अपेक्षा आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून पूर्वीप्रमाणेच परीक्षा घेण्याचा निर्णय कर्नाटकसारख्या काही राज्यांनी याआधीच घेतला आहे.जुनीच परीक्षा पद्धत आणण्याची मागणीही जोर धरू लागली असतानाच सीएबीईने हरियाणाच्या शिक्षणमंत्री गीता बक्कल यांच्या नेतृत्वात आठवीपर्यंत नापास न करण्याच्या धोरणाचा अभ्यास करण्यासाठी उपसमिती स्थापन नेमली. या समितीने या धोरणावर फेरविचार करण्याची शिफारस केली असल्याचे मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.(लोकमत न्यूज नेटवर्क)