शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मरांडी यांच्यापाठोपाठ शत्रुघ्न सिन्हांची होणार भाजपमध्ये घरवापसी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 10:25 IST

नेतृत्वकुशल बाबूलाल मरांडी यांना परत भाजपमध्ये आणून अमित शाह यांनी मास्टरस्ट्रोक लगावल्याचे सिन्हा म्हणाले. मरांडी यांनी 2006 मध्ये भाजप सोडून जेव्हीएम पक्ष स्थापन केला होता.

नवी दिल्ली - झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांनी आपला झारखंड विकास मोर्चा (जेव्हीएम)  पक्ष भाजपमध्ये विलीन केला. केंद्रीयमंत्री अमित शाह यांच्या खेळीमुळेच हे शक्य झाले असून त्यांच्या या कृतीचे काँग्रेसनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी कौतुक केले आहे. तसेच मरांडी यांच्या घरवापसीमुळे 14 वर्षांचा वनवास समाप्त झाल्याचे उद्गार सिन्हा यांनी काढले. त्यामुळे आता शत्रुघ्न सिन्हा देखील भाजपमध्ये घरवापसीच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

सिन्हा यांनी ट्विट करून अमित शाह यांचे कौतुक केले. तसेच शाह यांना मास्ट्रर स्ट्रॅटर्जिस्ट संबोधले आहे. जबरदस्त व्यक्तमत्व, इमानदार, विश्वासू आणि नेतृत्वकुशल बाबूलाल मरांडी यांना परत भाजपमध्ये आणून शाह यांनी मास्टरस्ट्रोक लगावल्याचे सिन्हा म्हणाले. मरांडी यांनी 2006 मध्ये भाजप सोडून जेव्हीएम पक्ष स्थापन केला होता.

बिहारमधील निवडणुकीशी कनेक्शनभाजपमध्ये बंडखोरी केल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रसमध्ये प्रवेश केला होता. मात्र भाजपच्या बाबतीत सिन्हा कायमच सॉफ्ट दिसून आले. त्यामुळे बाबुलाल मरांडी यांच्यानंतर सिन्हाही घरवापसी करणार का, असा प्रश्न अनेकांना पडत आहे. काँग्रेसमध्ये गेल्यापासून सिन्हा राजकारणापासून दुरावले आहेत. त्यातच या वर्षाच्या अखेरीस बिहार विधानसभा निवडणूक आहे. अशा स्थितीत सिन्हा यांची भाजपमध्ये वापसी करणे शक्य असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.