शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी भाजपच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला!
2
Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने
3
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?
4
को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली 'ही' अभिनेत्री; नातं वाचवण्यासाठी ठेवला काळ्या जादूवर विश्वास
5
बारामतीच्या दोन मुलींना हडपसरमध्ये दारु पाजली, मित्राच्या खोलीत चौघांकडून सामुहिक बलात्कार
6
हे चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकले नाहीत; वन नेशन, वन इलेक्शनवरून संजय राऊतांचा मोदींना टोला
7
कुछ बडा होने वाला है...! तेजस्वी यादवांनी बोलावली आमदार-खासदारांची तातडीची बैठक
8
Rishabh Pant vs Liton Das:"भावा मला का मारतोस.." अन् लिटन दासवर भडकला पंत (VIDEO)
9
पितृपक्ष: ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी प्रसन्न होईल; कायम मेहेरबान राहील, पितरांची कृपा लाभेल!
10
Vidhan Sabha Election: मुंबईतील 'या' सहा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत तिढा?
11
UNGA : पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर भारताची मोठी खेळी, 'या' देशांनी ठरावाच्याविरोधात केलं मतदान! 
12
MBBS प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी बदलला धर्म; 8 जणांचा प्रवेश रद्द, प्रकरण काय?
13
"मी कचरा करणार नाही", मराठी बोलताना अमिताभ बच्चन यांच्याकडून मोठी चूक, मागितली माफी, म्हणाले...
14
रक्ताच्या थारोळ्यात पडला होता भाजपा नेता; पोलिसाने लुटली सोन्याची चेन, ४ अंगठ्या, २ मोबाईल
15
पिता-पुत्रांचा षडाष्टक योग: ८ राशींना संमिश्र, अखंड सावध राहावे; सूर्य-शनीची वक्र दृष्टी!
16
रिकाम्या सीटवर बसण्याठी धावला अन् रेल्वेतून खाली पडला; सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू
17
Bajaj Housing Finance Ltd: लिस्टिंगच्या ३ दिवसांत १७०% चा नफा; आता 'हा' शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१५६ वर आला भाव
18
Sanjay Roy : "२ दिवसांनी संजय रॉयचे कपडे..."; CBI ने केला पोलिसांवर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप
19
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेनंतर सरकार १००० कोटींचे 'हे' काम करणार!
20
Andheri Lokhandwala Fire: अंधेरीत लोखंडवाला येथे भीषण आग, दोन बंगले जळून खाक

भारतीयांना इंटरनेटने जोडल्यास जग बदलेल

By admin | Published: October 11, 2014 12:30 AM

दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांच्याशी सुमारे एक तास चर्चा केल्यानंतर त्यांनी ही बैठक यशस्वी झाल्याचे सांगत फेसबुकला डिजिटल इंडिया कार्यक्रमाशी जोडण्यात स्वारस्य असल्याचेही नमूद केले.

नवी दिल्ली : भारतात एक अब्जापेक्षा जास्त लोक इंटरनेटने जोडले गेल्यास केवळ त्यांचे जीवनमानच उंचावणार नाही, तर भारतीयांमध्ये नवोन्मेष आणि कल्पनाशक्तीचा विस्तार होईल व त्यातूनच जग बदलेल. भारतात मिळणाऱ्या संधींबाबत मी अतिशय उत्साहित आहे, असे फेसबुक या जगातील सर्वात मोठ्या सोशल नेटवर्किंग वेबसाईटचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांच्याशी सुमारे एक तास चर्चा केल्यानंतर त्यांनी ही बैठक यशस्वी झाल्याचे सांगत फेसबुकला डिजिटल इंडिया कार्यक्रमाशी जोडण्यात स्वारस्य असल्याचेही नमूद केले.दूरसंचार मंत्रालयात पर्यायी तंत्रज्ञानासाठी विशेष अधिकारी नियुक्त करण्याचा आग्रह झुकेरबर्ग यांनी केला असता रविशंकर यांनी तात्काळ सहमती दर्शविली. आम्ही मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांकडे खास फेसबुकसोबत काम करण्याची जबाबदारी सोपविली आहे. आयटी फेसबुकसाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)पर्यायी तंत्रज्ञानाशी निगडित औपचारिकता पूर्ण करण्याला गती दिली जाईल, असे रविशंकर यांनी जाहीर केले.