शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

हो! आहेत आम्हाला ९ मुले, पण तुम्हाला काय अडचण आहे? राबडीदेवींचा नितीशकुमारांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 14:30 IST

"ते एका मुलालाही सांभाळू शकले नाहीत आणि प्रचारात शिवीगाळ करतात"

एस.पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : “नितीशकुमार यांना एकुलता एक मुलगा आहे. तोही ते सांभाळू शकले नाही, आमची मुले तर चांगले करत आहेत. नितीशकुमार निवडणूक प्रचारादरम्यान शिवीगाळ करत आहेत. आम्हाला ९ मुले आहेत, तर त्यांना काय अडचण आहे?” असा प्रतिहल्ला प्रचाराच्या शेवटच्या दिवशी माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विधानावर केला.  बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात वैयक्तिक पातळीवर टीका झाली.

नितीशकुमार यांनी राबडीदेवींच्या नऊ मुलांबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. राबडीदेवी म्हणाल्या की, आमच्या कुटुंबाने राज्य चालवले आहे, हे त्यांना कळायला हवे. गरज पडली तर आम्ही देशही चालवू शकतो.

मार्केटिंगसाठी कन्याकुमारीला’

राजदचे नेते तेजस्वी यादव म्हणाले की, पंतप्रधान नरेेंद्र मोदी स्वत:चे मार्केटिंग करण्यासाठी कन्याकुमारी येथे गेले आहेत. ध्यानधारणा करताना अडथळे येतील, अशा कोणत्याही गोष्टी त्यांनी करू नयेत.

लोकसभा निवडणुकांनंतर बिहारमध्ये दिसणार वेगळेच चित्र

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे भाजपबरोबर नीट जमत नाही. त्यांच्यात अजिबात समन्वय नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकांनंतर बिहारमध्ये काहीतरी वेगळेच चित्र पाहायला मिळणार असल्याचा दावा तेजस्वी यादव यांनी केला. बिहारचे राज्यपाल हे सध्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेत असून, त्यात विविध निर्णय घेतले जातात, असे मी ऐकून आहे. भाजप व जनता दल (यू) या यांच्यात  समन्वय दिसत नाही असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव