शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

निवडणुकीतील आश्वासने पाळली जात नाहीत - वरुण गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 05:12 IST

निवडणुकीच्या तोंडावर राजकारणी अनेक आश्वासने देतात. केवळ मतदारांना खूश करण्यासाठी आपल्या जाहीरनाम्यात अशी पोकळ आश्वासने दिली जातात.

नवी मुंबई : निवडणुकीच्या तोंडावर राजकारणी अनेक आश्वासने देतात. केवळ मतदारांना खूश करण्यासाठी आपल्या जाहीरनाम्यात अशी पोकळ आश्वासने दिली जातात. शहरीभागातील मतदारांना त्यातील ही पोकळ आश्वासने कळतात; परंतु ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांचा मात्र त्यावर विश्वास बसत असल्याने, असे राजकारणी निवडणुकीत बाजी मारतात, अशी खंत खासदार वरुण गांधी यांनी व्यक्त केली आहे.नेरुळ येथे डॉ. डी. वाय. पाटील सभागृहात बुधवारी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खासदारवरुण गांधी या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. खा. गांधी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्र माला सुरु वात झाली. या वेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे प्रमुख डॉ. विजय पाटील, डॉ. अजिंक्य पाटील आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. शिवानी पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधी