शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
2
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
3
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
4
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
5
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
6
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
7
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
8
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
9
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
10
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
11
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
12
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
13
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
14
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
15
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
16
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
17
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
18
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
19
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
20
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार

नवी मुंबईत २० वर्षे पाणी, घरपट्टी वाढ नाही, आता पुढच्या २० वर्षांतही करवाढ नाही

By नामदेव मोरे | Published: January 16, 2024 4:59 PM

नवी मुंबईकरांना गणेश नाईक यांचे आश्वासन; दर्जेदार सुविधा देण्यास महानगरपालिका कटिबद्ध.

नामदेव मोरे, नवी मुंबई : ग्रामपंचायतीमधून महानगरपालिकेत रूपांतर झालेली नवी मुंबई एकमेव महानगरपालिका आहे. नवी मुंबईमध्ये मागील २० वर्षांत करवाढ केलेली नाही. पुढील २० वर्षेही ती केली जाणार नसल्याचे आश्वासन आमदार गणेश नाईक यांनी दिले.

नवी मुंबई विमानतळामुळे उपलब्ध होणारी विकासाची संधी या विषयावरील परिषदेमध्ये गणेश नाईक यांनी मंगळवारी त्यांची भूमिका मांडली. नवी मुंबईने स्वच्छतेमध्ये देशात तिसरा क्रमांक मिळविला आहे. प्रगतीचे अनेक टप्पे पूर्ण केले आहेत. २० वर्षे करवाढ न करता मनपाने दर्जेदार विकासकामे केली आहेत. प्रशासकीय काळात करवाढ करण्याचा विचार होता, पण ती केली तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे करवाढ टळल्याचेही त्यांनी सांगितले. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्येही उद्योजकांना आवश्यक ते सहकार्य करून व्यवसाय वृद्धीला पोषक वातावरण तयार करून दिल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्येही दर्जेदार विकासकामे यापुढेही केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार मंदा म्हात्रे, आयाेजक विनय सहस्रबुद्धे, सतीश निकम, माजी आमदार संदीप नाईक, नीलेश म्हात्रे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. परिषदेला महाविद्यालयीन युवकांसह उद्योग क्षेत्रामधील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी महानगरपालिका क्षेत्रातील प्रकल्पांविषयी माहिती दिली.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाTaxकर