शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

नागोठणेतील आंबा नदीवरील ऐतिहासिक पुलाची दुर्दशा

By admin | Published: May 11, 2016 2:16 AM

येथील अंबा नदीवर ७०० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक पुलाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पुलाच्या बांधकामात झाडे उगवण्यास प्रारंभ झाला आहे

नागोठणे : येथील अंबा नदीवर ७०० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक पुलाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पुलाच्या बांधकामात झाडे उगवण्यास प्रारंभ झाला आहे. पाया सुद्धा काही अंशी ढासळत आहे. या ऐतिहासिक पुलाचे जतन करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. येथील अंबा नदीवर नागोठणे व वरवठणे गावांना जोडणारा पूल असून तो फक्त चुना, गूळ आणि अंडीच्या मिश्रणातून ७०० वर्षांपूर्वी बांधला होता, अशी नोंद आहे. दरवर्षी पुराचे फटके खाऊनही तो आजही ताठ मानेने उभा आहे. या पुलावरून रोह्याकडे जाता येत असल्याने रिलायन्सकडे जाणारा नवीन पूल बांधल्यानंतर या जुन्या पुलावरून जाणारी अवजड वाहतूक तत्कालीन युती सरकारच्या काळात पूर्णपणे बंद करण्यात आली होती. पुलाच्या दोन्ही बाजूला सध्या झाडे उगवली असल्याने पुलाच्या बांधकामाला धोका पोहोचत आहे. गतवर्षी सार्वजनिक बांधकाम खात्याने या पुलाची पाहणी केली व त्यानंतर डागडुजी करण्याचा अहवाल तयार केला होता. वर्षभरात कोणत्याही कामाला प्रारंभ न झाल्याने नागरिकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित के ले आहे.