शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणूक: जागावाटपावर खलबते! मविआची चर्चा ट्रॅकवर, महायुतीचेही ठरले...
2
नववी, दहावी अभ्यासक्रमात ३ विषयांची भर; शेती, नळ दुरुस्ती, बागकाम, सुतारकामाचा समावेश
3
कार्यालयीन वेळेनंतर चौकशी नाही; मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर EDचे परिपत्रक
4
अभ्यासाच्या वह्या, पाण्याचा जार, सायकल स्वस्त होणार; विम्यावर सूट; घड्याळे, बूट महागणार!
5
७०हून जास्त विमानांत बॉम्बची धमकी; २४ तासांत ३० विमानांचे आपत्कालीन लँडिंग, ८० काेटींचा फटका
6
मरगळलेल्या ‘मरे’ची कूर्मगती; डबा घसरल्याचे कारण, प्रवाशांना घरी पोहोचायला उजाडली पहाट
7
JJ रुग्णालयात गोळीबार करणाऱ्या आरोपीला ३२ वर्षांनी अटक; नाव बदलून दडवली होती ओळख
8
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या भावाला अटक; फसवणुकीच्या एका प्रकरणात कारवाई
9
तळोजा गृहनिर्माण प्रकल्प: बिल्डर टेकचंदानीला मालमत्ता परत करणार; ‘ईडी’ने जारी केली नोटीस
10
मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले पावणे दोन कोटींचे सोने
11
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
12
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
13
Bhagyashree Navtake IPS: १२०० कोटींचा घोटाळा, सीबीआयचा गुन्हा; कोण आहेत भाग्यश्री नवटके?
14
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
15
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
16
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
17
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
18
Noel Tata: नोएल टाटांची पत्नी कोण? त्यांना कोणत्या गोष्टींची आहे आवड?
19
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?

वीजसमस्या सोडविण्यासाठी ‘महावितरण आपल्या दारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 3:33 AM

पनवेल तालुक्यातील नागरिकांना महावितरणच्या समस्येतून सोडविण्यासाठी महावितरणने ‘महावितरण आपल्या दारी’ म्हणजेच ग्राहक मेळावा हा उपक्र म सुरू केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल तालुक्यातील नागरिकांना महावितरणच्या समस्येतून सोडविण्यासाठी महावितरणने ‘महावितरण आपल्या दारी’ म्हणजेच ग्राहक मेळावा हा उपक्र म सुरू केला आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी महावितरणने गेल्या आठवड्यापासून हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उपक्र माला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याची माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता स्वामी विवेक यांनी दिली.महावितरणचे ग्रामीण भागात हजारो ग्राहक आहेत. त्यांना शेकडो समस्या आहेत. आवश्यकतेनुसार वीजयंत्रणेची दुरु स्ती अभियान, वीज ग्राहकांच्या तक्र ारींनुसार देयक दुरु स्ती, वीज ग्राहकांना चांगली सेवा देण्यास महावितरण कटिबद्ध असल्याचे, सांगत या उपक्र माची सुरु वात करण्यात आली आहे. ग्रामीण भागात नागरिकांना आजही विजेच्या लपंडावाच्या समस्या भेडसावत आहेत. अनेक ठिकाणी विजेच्या तारा लोंबकळताना दिसतात. वीजपुरवठ्याशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी महावितरणतर्फे तालुक्यातील न्हावा, करंजाडे नोड व करंजाडे गाव येथे हा उपक्र म राबविण्यात आला आहे. उपक्र मांमध्ये शेकडो नागरिकांनी तक्र ारी नोंदविल्या आहेत. असे ग्राहक मेळावे पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये भरविण्यात येणार आहेत. तरी या मेळाव्यात सामील होऊन आपल्या तक्रारी मांडण्याचे आवाहन पनवेल ग्रामीण उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता स्वामी विवेक यांनी केले आहे.