शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
2
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
3
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार
4
'दरवेळी ऑफर देतात'; बाळासाहेब थोरात-संजय राऊतांबद्दल देशमुखांचा गौप्यस्फोट
5
"दिवाळीपूर्वी बंगालमध्ये दंगली आणि बॉम्बस्फोटाचा कट", मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा मोठा दावा
6
कडक सॅल्यूट! हातावरच्या रेषा नशीब ठरवत नाहीत...; डिलिव्हरी बॉयचा डोळे पाणावणारा Video
7
ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?
8
मी ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का? मनूची पोस्ट; चाहत्यांनी उडवली खिल्ली मग...
9
अमित ठाकरेंसाठी सदा सरवणकर माघार घेणार? शेलारांच्या मागणीनंतर उदय सामंतांचे महत्वाचे वक्तव्य
10
जयश्री थोरातांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुजय विखेंचे ढोंग...
11
छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे
12
Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसने विद्यमान आमदाराचाच पत्ता केला कट; लहू कानडेंना मोठा झटका!
13
"पप्पांनी आयुष्यभराची कमाई माझ्या लग्नावर खर्च केली, अजूनही फेडताहेत कर्ज"
14
Jio, Airtel, Vi चे रिचार्ज प्लॅन्स होऊ शकतात स्वस्त, सरकारकडे केली मागणी; काय आहे प्रकरण?
15
कोण करणार करेक्ट कार्यक्रम? १५ मतदारसंघात पवार विरुद्ध पवार थेट लढत; काका-पुतणे आमनेसामने
16
Nvidia vs Apple: 'या' कंपनीनं Apple ला टाकलं मागे, भारतातही केलीये मोठी डील; काय करते कंपनी?
17
छगन भुजबळांविरोधात येवल्यातून कोण लढणार?; मविआतील 'या' नेत्यांची नावे चर्चेत
18
Jayashree Thorat: वसंतराव देशमुखांविरोधात गुन्हा; रुपाली चाकणकर म्हणाल्या, 'असं बोलणं खपवून घेणार नाही'
19
"अमित ठाकरे घरातील, महायुतीने समर्थन द्याव"; BJPच्या मागणीवर शिंदे गट म्हणतो, "सरवणकरांना डावलणं..."
20
IND vs NZ : छोटा पॅकेट बडा धमाका! सचिन-कोहलीला जमलं नाही ते 'यशस्वी' करुन दाखवलं

कासाडी नदीतील दूषित पाणी प्यायल्याने आणखी दोन बकऱ्यांचा मृत्यू 

By वैभव गायकर | Published: August 13, 2023 1:15 PM

5 ऑगस्ट रोजी 12 बकऱ्यांचा मृत्यू झाला होता.

पनवेल : कासाडी नदीचे दूषित पाणी प्यायल्याने आणखी 2 बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 5 ऑगस्ट रोजी 12 बकऱ्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत तळोजा एमआयडीसी परिसरात एकच खळबळ उडाली होती. या बकऱ्या नावडे येथील शेतकऱ्याच्या होत्या. 

तळोजा येथील कारखानदार मोठ्या प्रमाणात दूषित पाणीनदीत सोडत असल्याने ही घटना घडली असल्याचा आरोप माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केला होता. बुध्या अनंता म्हात्रे या शेतकऱ्याच्या या बकऱ्या आहेत.12 बकऱ्याचा मृत्यूचा अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच पुन्हा 2 बकऱ्या मृत्यू झाल्याने तळोजा एमआयडीसी मधील प्रदूषणाचा विषय चांगलाच गाजला आहे.15 पैकी 14 बकऱ्यांचा मृत्यू झाल्याने म्हात्रे यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.तसेच नदीत प्रदूषित पाणी सोडनाऱ्यावर कारवाईची देखील मागणी करण्यात येत आहे. 

टॅग्स :riverनदीDeathमृत्यूWaterपाणी