शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

इंग्लंड सर्वबाद ४८६, भारताचे फलंदाज पुन्हा फ्लॉप

By admin | Published: August 17, 2014 5:35 PM

इंग्लंडचा पहिला डाव ४८६ धावांवर संपुष्टात आला असून इंग्लंडकडे तब्बल ३३८ धावांची आघाडी आहे. मात्र दुस-या डावातही भारतीय फलंदाज फ्लॉप ठरले आहेत.

ऑनलाइन लोकमत 
लंडन, दि. १७ - पाचव्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव ४८६ धावांवर संपुष्टात आला आहे. पहिल्या डावात इंग्लंडकडे तब्बल ३३८ धावांची आघाडी असून पराभव टाळण्यासाठी भारताची सर्व मदार आता फलंदाजांवर आहे. दुस-या डावातही भारताची सुरुवात निराशाजनकच झाली असून सलामीची जोडी अवघ्या नऊ धावांमध्येच तंबूत परतली आहे. 
लंडनमधील ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा पहिला डाव अवघ्या १४८ धावांवर गुंडाळण्यात इंग्लंडच्या गोलदांजांना यश आले होते. या खेळपट्टीवर भारताचे गोलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले आहेत. इंग्लंडचा पहिला डाव ४८६ धावांवर संपुष्टात आला. तिस-या दिवशी सात बाद ३८५ धावांवरुन पुढे खेळताना इंग्लंडच्या तळाच्या सात फलंदाजांनी धावफलकावर तब्बल १०० धावा जोडल्या. जो रुटने दिमाखदार शतक ठोकले. रुटने ख्रिस जॉर्डन (२० धावा) आणि स्टुअर्ट ब्रॉड (३७ धावा) यांच्या मदतीने इंग्लंडला ४८६ धावांचा डोंगर उभारुन दिला. रुट १४९ धावांवर नाबाद राहिला. भारतातर्फे इशांत शर्माने ९६ धावांत चार विकेट घेतल्या. तर आर अश्विनने ७२ धावांमध्ये तीन विकेट घेतल्या. तर वरुण अ‍ॅरोनने दोन तर भुवनेश्वर कुमारने एक विकेट घेतली. 
डावाने पराभव टाळण्यासाठी भारताला ३३८ धावांचे लक्ष्य गाठायचे आहे. मात्र पुन्हा एकदा भारताची फलंदाजांची अपयशाची मालिका सुरुच राहिली. मुरली विजय दोन धावांवर पायचीत तर गौतम गंभीर दोन धावांवर रनआऊट झाला आहे.  भारताची अवस्था दोन बाद ९ धावा अशी झाली असून पावसामुळे लवकर लंचब्रेक घेण्यात आला आहे.