शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
2
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
3
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
4
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
5
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
6
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
7
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
8
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
9
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
10
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
11
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
12
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा
13
अनिल अंबानींचे अच्छे दिन परतले, सलग चौथ्या दिवशी Reliance Power ला अपर सर्किट; Infra मध्येही तेजी
14
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
15
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
16
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
17
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
18
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
19
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
20
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी

इंग्लंडचा अर्धासंघ तंबूत ६ गडी बाद, १९० धावा

By admin | Published: August 08, 2014 5:18 PM

भारत व इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भुवनेश्वर कुमार व वरूण अरोन यांनी प्रत्येकी तीन फलंदाजांना बाद केल्याने सामना अत्यंत अटीतटीचा झाला आहे

ऑनलाइन टीममँचेस्टर, दि. ८ - भारत व इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भुवनेश्वर कुमार व वरूण अरोन यांनी प्रत्येकी तीन फलंदाजांना बाद केल्याने सामना अत्यंत अटीतटीचा झाला आहे. गुरुवारी नाणेफेक जिंकत भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर १५२ वर सर्वबाद अशी भारताची स्थिती होती. इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर भारतीय खेळाडूंचा टिकाव लागत नव्हता. कोणताही खेळाडूने ५० च्या पुढे धावा केल्या नव्हत्या. अपवाद फक्त कर्णधार धोनीचा. धोनीने ७० धावाकरत क्रिकेट रसिकांच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. तर शुक्रवारी इंग्लंडची खेळी सुरू झाल्यावर इंग्लिश फलंदाजांनाही भारतीय गोलंदाजांसमोर फारवेळ टिकता आले नाही. अ‍ॅलिस्ट कुक वरूणच्या गोलंदाजीवर खेळत असताना त्याचा पंकज सिंगने झेल घेतल्याने १७ धावांवर बाद झाला. तर सॅम रॉबसन जेमतेम सहा धावा करत त्रिफळाचीत झाला. गॅरी बॅलान्स वरूण गोलंदाजी करत असताना ३७ धावांवर पायचीत झाला. इयान बेल याने तब्बल ८ चौकार व एक षटकार लगावत अर्धशतक पुर्ण केले होते. त्यामुळे इंग्लंडच्या क्रिकेटरसिकांना त्याच्या कडून आशा होत्या परंतू ५८ धावा झाल्यावर धोनीने झेल घेतल्याने तो बाद झाला. तसेच ख्रिस जॉर्डन १३ धावा करत आत्मविश्वासाने खेळत असतानाच वरुण अरोनकडे झेल गेल्याने त्याला तंबूत परतावे लागले. अवघ्या १३ धावांवर वरुणच्याच गोलंदाजीवर बाद होत मोईन अलीला तंबूत परतावे लागले.