शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

अश्विनमुळे आमच्यापुढे नवा पर्याय - संजय बांगर

By admin | Published: August 10, 2016 8:49 PM

अष्टपैलू रविचंद्रन अश्विनने केलेल्या शानदार फलंदाजीमुळे भारतीय संघाला सुरवातीच्या धक्क्यानंतर सावरण्यात यश आले. तसेच त्याने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना केलेल्या

ऑनलाइन लोकमत

ग्रास आइलेट, दि.10 -  अष्टपैलू रविचंद्रन अश्विनने केलेल्या शानदार फलंदाजीमुळे भारतीय संघाला सुरवातीच्या धक्क्यानंतर सावरण्यात यश आले. तसेच त्याने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना केलेल्या सतत्यामुळे फलंदाजी व्यवस्थापनाकडे नवा पर्याय उलबध्द झाला आहे, अशा शब्दांत भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी अश्विनचे कौतुक केले. पहिल्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवताना अश्विनने प्रतिकूल परिस्थितीतून टीम इंडियाला सावरण्यात मोलाचे योगदान दिले. आघाडीची फळी कोसळल्यानंतर अश्विनने पहिल्या दिवसअखेर नाबाद ७५ धावांची मजबूत खेळी केली. भारताचा अर्धा संघ १२६ धावांत गारद झाल्यानंतर अश्विनने यष्टीरक्षक वृध्दिमान साहसह उपयुक्त नाबाद शतकी भागीदारी करुन संघाला सावरले.बांगर यांनी सांगितले की, ‘‘सहाव्या क्रमांकावर अश्विनची ही तिसरी खेळी आहे. या मालिकेआधी त्याने कधीही या क्रमांकावर फलंदाजी केलेली नाही. त्याच्यामध्ये फलंदाजी करण्याची पुरेपुर क्षमता असल्याची आम्हाला जाणीव आहे. मात्र, त्याला अशी अप्रतिम खेळी सहाव्या क्रमांकावर करताना पाहिले नव्हते. त्याचबरोबर एक सलामी फलंदाज म्हणूनही त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केल्याची माहिती आम्हाला आहे.’’त्याचप्रमाणे, ‘‘अश्विनच्या या शानदार खेळीमुळे आमच्यापुढे अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे खालच्या फळीतील फलंदाज ज्याप्रकारे योगदान देत आहेत, त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघाचा आत्मविश्वास वाढत आहे,’’ असेही बांगर यांनी सांगितले. शिवाय बांगर यांनी यावेळी अश्विनला चांगली साथ देणाºया झुंजार वृद्धिमान साहाच्या खेळीचेही कौतुक केले. (वृत्तसंस्था)