शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

गोलंदाजांनी निराश केले : हरभजन

By admin | Published: June 21, 2017 1:04 AM

पाकिस्तानविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत पत्कराव्या लागलेल्या पराभवासाठी भारतीय गोलंदाज दोषी आहेत.

नवी दिल्ली : पाकिस्तानविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत पत्कराव्या लागलेल्या पराभवासाठी भारतीय गोलंदाज दोषी आहेत. त्यांनी मोक्याच्या क्षणी निराश केले, असे मत अनुभवी आॅफ स्पिनर हरभजन सिंगने व्यक्त केले. हरभजन म्हणाला, ‘मधल्या षटकांमध्ये बऱ्याच धावा फटकावल्या गेल्या आणि फिरकीपटू बळी घेण्यात अपयशी ठरले. त्यामुळे पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारता आली. आयीसीसीसाठी लिहिलेल्या स्तंभामध्ये हरभजनने म्हटले की, ‘आमच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी निराश केले. आम्ही सुरुवात चांगली केली नाही आणि फिरकीपटू महागडे ठरले. त्यांना बळीही घेता आले नाही. आमचे क्षेत्ररक्षणही दर्जेदार नव्हते. प्रयत्न करण्यापेक्षा केवळ चमत्काराची आशा करणे, अशीच ही कामगिरी होती. मधल्या षटकांमध्ये धावा बहाल केल्यामुळे नुकसान झाले. पाकने पहिल्या चेंडूपासून आक्रमण केले. त्यांनी भारताविरुद्धच्या लढतीसाठीच सर्वोत्तम कामगिरी राखून ठेवली होती, असे वाटत होते.’हरभजन पुढे म्हणाला, ‘फखर झमानला बाद केले तो बुमराहचा चेंडू नो-बॉल होता. त्याचे मोल संघाला द्यावे लागले. झमानने ११४ धावांची खेळी करीत पाकच्या विजयाची मजबूत पायाभरणी केली. ’ (वृत्तसंस्था)