शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

भारतासमोर इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान

By admin | Published: July 22, 2014 12:03 AM

दिल्लीत 2क्1क्ला झालेल्या 19 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करताना तब्बल 1क्1 पदकांची कमाई करून नवा इतिहास रचला होता.

ग्लास्गो : दिल्लीत 2क्1क्ला झालेल्या 19 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करताना तब्बल 1क्1 पदकांची कमाई करून नवा इतिहास रचला होता.मात्र, आता ग्लास्गोत 23 जुलैपासून प्रारंभ होणा:या राष्ट्रकुल स्पर्धेत या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान भारतासमोर असणार आह़े
गत राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी करताना 38 सुवर्णपदके, 27 रौप्य आणि 36 कांस्यपदकांसह एकूण 1क्1 पदकांची कमाई केली होती़ या कामगिरीच्या बळावर भारताने पदक तालिकेत ऑस्ट्रेलियानंतर (एकूण 177 पदके) दुसरा क्रमांक मिळविला होता़ भारताची राष्ट्रकुल स्पर्धेतील ही सवरेत्कृष्ट कामगिरी होती़ 
आता ग्लास्गोत पुन्हा भारतीय खेळाडूंचा कस लागणार आह़े भारताने गत राष्ट्रकुलनंतर चीनमधील ग्वांग्झू येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत दुसरे सवरेत्कृष्ट प्रदर्शन केले होत़े दोन वर्षानंतर भारतीय खेळाडूंनी लंडन ऑलिम्पिकमध्ये सहा पदके आपल्या नावे करून आपले बेस्ट प्रदर्शन केले होत़े  मात्र, आता ग्लास्गोत होणा:या राष्ट्रकुलमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केला जात आह़े कारण भारतीय खेळाडूंच्या तयारीबद्दल भारतीय ऑलिम्पिक महासंघ (आयओए), भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि संबंधित खेळांच्या महासंघांनी अधिकृत माहिती दिली नाही़ भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत 224 सदस्यीय पथक उतरवले आह़े विशेष म्हणजे दिल्लीत 21 खेळांचे आयोजन झाले होते; मात्र आता ग्लास्गोत 17 खेळांचेच आयोजन होणार आह़े 17 पैकी भारत केवळ 14 क्रीडा प्रकारांतच आपले नशीब अजमावणार आह़े याच 
कारणामुळे भारताच्या पदकांची संख्या घटेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आह़े (वृत्तसंस्था)
 
राष्ट्रकुलमधून 
तीन खेळ आउट
ग्लास्गोत होणा:या राष्ट्रकुल स्पर्धेतून टेनिस, धनुर्विद्या आणि ग्रीको रोमन कुस्ती या खेळांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आह़े नेमबाजी स्पर्धाची संख्या 36 वरून 19 करण्यात आली आह़े याचाच परिणाम भारताच्या पदकांवर होईल़ कारण बाहेर करण्यात आलेल्या खेळांमध्येच भारताने गत राष्ट्रकुलमध्ये प्रभावी कामगिरी केली. 
 
आयओएकडून निरोप समारंभाला दांडी
ऑलिम्पिक, राष्ट्रकुल किंवा आशियाई या सर्व प्रतिष्ठित स्पर्धेला भारतीय खेळाडू रवाना होण्यापूर्वी परंपरेनुसार निरोप दिला जातो; मात्र ग्लास्गोसाठी रवाना झालेल्या भारतीय खेळाडूंसाठी भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओए) अधिकृतपणो निरोप समारंभाचे आयोजनच केले नाही़ ग्लास्गोत 22 जुलैपासून राष्ट्रकुल स्पर्धेस प्रारंभ होत आह़े खेळाडूंसाठी एक-दोन निरोप समारंभाचे आयोजन झाले होत़े मात्र, तेसुद्धा खासगी प्रायोजकांनी आयोजित केले होत़े आयओएला खेळाडूंना निरोप देण्याचे शहाणपण सुचलेच नाही़ आयओएचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी हे मोठय़ा खेळाच्या आयोजनापूर्वी भारतीय खेळाडूंसाठी अधिकृतपणो विदाई समारंभाचे आयोजन करण्यात येत असे आणि त्यात खेळाडू मोठय़ा संख्येने उपस्थित राहत होत़े या प्रसंगी माध्यमांनाही खेळाडूंची तयारी कशी झाली, या संदर्भात माहिती देण्यात येत होती. दरम्यान, राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे 224 सदस्यीय पथक 14 खेळांमध्ये नशीब अजमावणार आह़े