शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

आघाडीच्या संघांमुळे वाढली चॅम्पियन्स ट्रॉफीमधील चुरस - कोहली

By admin | Published: May 24, 2017 4:24 PM

इंग्लंडमध्ये होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये स्पर्धेत आघाडीच्या निवडक संघांनाच प्रवेश देण्यात आल्याने या स्पर्धेतील

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 24 - सुमारे दीड महिने चाललेला आयपीएलचा हंगाम आटोपल्यानंतर आता भारतीय संघ पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सज्ज झाला आहे. यंदा इंग्लंडमध्ये होत असलेल्या या स्पर्धेत आघाडीच्या निवडक संघांनाच प्रवेश देण्यात आल्याने या स्पर्धेतील चुरस वाढल्याचे मत भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले आहे. 

या स्पर्धेतील गतविजेता असलेल्या भारतीय संघासमोर विजेतेपद राखण्याचे आव्हान आहे. तर महेंद्रसिंह धोनीकडून भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या विराट कोहलीच्या नेतृत्वाचा प्रथमच आयसीसीच्या जागतिक स्पर्धेत कस लागणार आहे. दरम्यान, 

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी आज विराट कोहलीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी विराट म्हणाला, "आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी क्रिकेटमधील आघाडीच्या मोजक्याच संघांना प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे या संघांमध्ये विजेतेपदासाठी चुरस असल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमधील स्पर्धात्मकता वाढली आहे."

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गतविजेत्या भारताची सलामीची लढत पाकिस्ताविरुद्ध होणार आहे. 4 जून रोजी होणाऱ्या लढतीमुळे सध्या क्रिकेटप्रेमींमधील उत्सुकता वाढली आहे. या लढतीबाबत विराट म्हणाला, "भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये रोमांचपूर्ण वातावरण असते. पण आमच्यासाठी फार काही बदलत नाही. आमच्यासाठी तो फक्त एक क्रिकेटचा सामना असतो."