शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

‘दव’ फॅक्टर निर्णायक ठरला

By admin | Published: April 02, 2016 1:19 AM

भारताला उपांत्य फेरीत पराभव का स्वीकारावा लागला, याचे निश्चित एक कारण देणे कठीण आहे. भारताने नाणेफेक गमविल्यानंतर ‘दव’ हा घटकही महत्त्वाचा ठरला.

- वसिम अक्रम लिहितो़...भारताला उपांत्य फेरीत पराभव का स्वीकारावा लागला, याचे निश्चित एक कारण देणे कठीण आहे. भारताने नाणेफेक गमविल्यानंतर ‘दव’ हा घटकही महत्त्वाचा ठरला. दवामुळे फिरकी गोलंदाजांना चेंडूवर पकड मिळवण्यात अडचण भासते, आणि खेळपट्टीकडूनही गोलंदाजांना काही मदत मिळत नव्हती. वेगवान गोलंदाजांनाही अडचण भासत असल्यामुळे त्यांनाही काही करता येत नव्हते. रसेल व सिमन्सने षटकार ठोकण्यास प्रारंभ केल्यानंतर विंडीजला रोखणे कठीण होते. कुणालाच काही करता येत नव्हते. भारताने १९२ धावांची मजल मारल्यानंतर प्रत्येकाला ही धावसंख्या पुरेशी वाटत होती आणि लढत एकतर्फी होणार असल्याची चर्चा होती. विंडीज संघ त्यामुळेच वेगळा ठरतो. विंडीजच्या खेळाडूंमध्ये नैसर्गिक आक्रमकता असल्यामुळे त्याला लक्ष्य गाठता आले. भारताने केलेल्या प्रयत्नांना यश आले नाही, हे यजमान संघाचे दुर्दैव. आयपीएल स्पर्धेदरम्यान विंडीजच्या खेळाडूंना वानखेडेवर खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्यांनी त्याचा लाभ घेतला. काही लोक भारतीय संघाला १०-१५ धावा कमी पडल्याची चर्चा करीत आहेत. दव असताना अशा प्रकारच्या खेळपट्टीवर कुठल्याच गोलंदाजाला काही करता येत नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे. चेंडूवर पकड मिळवणे महत्त्वाचा घटक होता. चेंडू हातातून निसटत होता. वेगवान गोलंदाजांना केवळ स्लोअर वनचा वापर करता आला असता. बुमराहने तेच केले, पण काही वेळानंतर स्लोअर वन चेंडूलाही विंडीजच्या फलंदाजांनी स्टँडमध्ये भिरकावले. आजच्या आ धुनिक काळातही दवावर मात करण्यासाठी कुठल्या प्रणालीचा वापर करण्यात आला नाही, याचे आश्चर्य वाटते. दवावर नियंत्रण राखण्यासाठी स्पे्रचा वापर करता आला असता. (टीसीएम)