शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
4
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
5
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
6
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
7
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
8
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
9
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
10
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
13
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
14
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
15
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
16
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
17
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
18
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

ध्यानचंद जोड

By admin | Published: December 25, 2014 10:41 PM

सरकारने पाच भारतरत्न पदके तयार करण्याची ऑर्डर दिल्याने ध्यानचंद यांचे नाव नक्की येईल, असे वाटले होते. त्यावेळी वाजपेयी यांच्यासोबत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचेही नाव पुढे आले. इतकी पदके कशासाठी याचा वेध घेतल्यास पुन्हा तीन नावांची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यात ध्यानचंद यांचे नाव नक्कीच येईल. क्रीडा मंत्रालयाने गतवर्षी देखील ध्यानचंद यांचेच नाव पुढे केले पण पीएमओने ऐनवेळी सचिनच्या नावाला प्राधान्य दिले.

सरकारने पाच भारतरत्न पदके तयार करण्याची ऑर्डर दिल्याने ध्यानचंद यांचे नाव नक्की येईल, असे वाटले होते. त्यावेळी वाजपेयी यांच्यासोबत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचेही नाव पुढे आले. इतकी पदके कशासाठी याचा वेध घेतल्यास पुन्हा तीन नावांची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यात ध्यानचंद यांचे नाव नक्कीच येईल. क्रीडा मंत्रालयाने गतवर्षी देखील ध्यानचंद यांचेच नाव पुढे केले पण पीएमओने ऐनवेळी सचिनच्या नावाला प्राधान्य दिले.
ऑगस्ट महिन्यात भाजपच्या अनेक खासदारांनी ध्यानचंद यांना हा सन्मान मिळावा, अशी प्रतिक्रिया दिली. देशासाठी सलग तीन ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारे ध्यानचंद यांनी १९४८ साली निवृत्ती घेतली. चार वर्षानंतर त्यांना पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांचा जन्मदिवस २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. ध्यानचंद यांना आता हा पुरस्कार मिळणार नसेल तर क्रीडाप्रेमींच्या जखमांवर मीठ चोळल्यासारखे होईल.(वृत्तसंस्था)
..........................................................