शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन लवकर करा : क्रीडामंत्री

By admin | Published: May 25, 2017 1:13 AM

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात वारंवार उशीर होत असल्याबद्दल, केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे

नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात वारंवार उशीर होत असल्याबद्दल, केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. भारतीय आॅलिम्पिक संघटनेला त्यांनी स्पर्धेचे आयोजन लवकरात लवकर करण्याची सूचना केली.आयओए प्रमुख एन. रामचंद्रन यांना उद्देशून गोयल म्हणाले की, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन प्रत्येक दोन वर्षांनी व्हायला हवे. मागच्या वेळी चार वर्षांनंतर केरळमध्ये २०१५ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. फार विलंबाने मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गोव्यात या स्पर्धा होणार होत्या. पण, आयोजन झालेच नाही. याविषयी आयोजित बैठकीनंतर गोयल म्हणाले,‘माझी आज आयओए प्रमुखांसोबत दीर्घ चर्चा झाली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन वेळेवर व्हायला हवे, असे मी त्यांना सांगितले. त्यांनी मला लवकरच गोव्याचा दौरा करीत आयोजनाबाबत तयारी करण्याचे आश्वासन दिले आहे.’ बैठकीला क्रीडा सचिव इंजेती श्रीनिवास उपस्थित होते. राष्ट्रीय क्रीडा महासंघांमध्ये सुरू असलेल्या वादावर लवकरात लवकर तोडगा काढण्याच्या सूचना केल्या आहेत. आशियाड आणि आशियाई बीच क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासंदर्भातही चर्चा करण्यात आली. पुढील तीन आशियाई स्पर्धा स्थळे आधीच निश्चित झाली आहेत. भारताला २०२० च्या बीच आशियाई स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची मात्र संधी असेल. (वृत्तसंस्था)