शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

मालिका विजयासाठी भारताला १२७ धावांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2016 3:13 PM

सलामी लढतीत शानदार विजय मिळवणाऱ्या धोनी ब्रिगेडच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात यजमान झिम्बाब्वेचा १२६ धावांत खुर्दा उडवला.

ऑनलाइन लोकमत
हरारे, दि. १३ : सलामी लढतीत शानदार विजय मिळवणाऱ्या धोनी ब्रिगेडच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात यजमान झिम्बाब्वेचा १२६ धावांत खुर्दा उडवला. विजयासाठी भारताला ५० षटकात १२७ धावांची गरज आहे. भारताने हा विजय मिळवल्यास ३ सामन्याच्या मालिकेत आघाडी घेइल. 
सलामीच्या लढतीप्रमाणे या सामन्यातदेखील भारतीय गोलंदाजांनी झिम्बाब्वेच्या फलंदाजांना मैदानावर टिकू दिले नाही.  
कामगिरीत सातत्य राखण्याचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा निर्धार आहे. युवा यजुवेंद्र चहलने आपल्या फिरकीच्या जोरावर ३ फलंदाज बाद केले तर सरण आणि कुलकर्णींने प्रत्येकी २ फलंदाजांना बाद केले. अक्षर पटेल आणि बुमरहाला ही प्रत्येकी एक विकेट मिळवण्यात यश आले.
झिम्बाब्वेकडून व्ही शिंबदा सोडता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करण्यात अपयश आले. व्ही शिंबदा ने ५३ धावांची खेळी केली. चिगंबा आणि शिखदंर राजा यांना थोडाफार संघर्ष केला पण त्यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. चिगंबा २१ शिखदंर राजाने १० धावाची खेळी केली. भारतीय गेलंदाजीपुढे इतर फलंदाज अपयशी ठरले.