शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

भारतीय फलंदाजी पुन्हा ढेपाळली!

By admin | Published: August 15, 2014 5:43 PM

भारत विरूध्द इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा ढेपाळली. अवघ्या ३६ धावांत भारताचे आघाडीचे ५ फलंदाज स्वस्तात तंबुत परतले आहेत.

३६ धावांत भारताचे ५ फलंदाज बाद 
ऑनलाइन टीम 
किया ओव्हल, दि. १५ - भारत विरूध्द इंग्लंड यांच्यात सुरू असलेली पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा ढेपाळली. अवघ्या ३६ धावांत भारताचे आघाडीचे ५ फलंदाज स्वस्तात तंबुत परतले आहेत. 
नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडच्या कर्णधारांने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला व भारताला फलंदाजी करण्यास पाचारण केले. फलंदाजीसाठी उतरलेला भारतीय संघाला सुरूवातीपासून इंग्लंड गोलंदाजांनी धक्के देण्यास सुरूवात केली.  सलामीला आलेली जोडी स्वस्तात बाद झाली. त्यानंतरही हा सिलसिला सुरूच राहिला. भारताकडून सर्वाधिक १८ धावा मुरली विजयने केल्या. गौतम गंभीर ०, चेतेश्वर पुजारा ४, विराट कोहली ६, अजिंक्य राहणे ०, धावा काढून तंबूत परतले आहेत.