शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

भारतीय नेमबाजांना विमानतळावर रोखले

By admin | Published: May 10, 2017 12:56 AM

बंदुकांना परवानगी नाकारल्यामुळे तासन्तास विमानतळावर ताटकळणाऱ्या नेमबाजांना कुठलीही मदत न करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय

नवी दिल्ली : बंदुकांना परवानगी नाकारल्यामुळे तासन्तास विमानतळावर ताटकळणाऱ्या नेमबाजांना कुठलीही मदत न करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय रायफल संघाच्या(एनआरएआय) पदाधिकाऱ्यांना आॅलिम्पिक सुवर्ण विजेता अभिनव बिंद्रा याने चांगलेच धारेवर धरले. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा प्रकार घडला.बिंद्राने टिष्ट्वटरवर लिहिले, ‘राष्ट्रीय नेमबाज आयजीआय विमानतळावर अडकले. सीमाशुल्क विभागाने त्यांच्या बंदुकांना मंजुरी प्रदान करण्यास नकार दिला. संघाच्या व्यवस्थापकाने कुठलाही पुढाकार न घेता खेळाडूंनी स्वत: प्रकरण हाताळावे असे सांगून टाकले होते. यापैकी काही खेळाडूंशी मी संवाद साधला. त्यांनी एनआरएआयकडून कुठलेही सहकार्य मिळाले नसल्याची माहिती दिली तेव्हा वाईट वाटले. खेळाडू आमच्या देशाचे दूत असल्याने त्यांच्यासोबत असा व्यवहार होणे अपेक्षित नव्हते. आमच्या क्रिकेट संघासोबत असा प्रकार कधी घडला आहे का, असा सवाल अभिनवने एनआरएआयचे अध्यक्ष रानिदरसिंग यांना उद्देशून केला. सायप्रस येथील विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सहभागी होऊन भारतीय नेमबाज मायदेशी परतले होते. घरच्या विमानतळावर त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली. या संघात चैनसिंग, गुरुप्रितसिंग, आणि कयनान चेनाईसारख्या दिग्गज नेमबाजांचा समावेश होता. दहा तांस प्रतीक्षा केल्यानंतरच या खेळाडूंना आपापल्या उपकरणांसह बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना नेमबाज हिना सिद्धू म्हणाली,‘नेमबाजांना कुठलेही कारण न देता तसेच त्यांची चूक नसताना आयजीआय विमानतळावर रोखण्यात आले. नेमबाज नेहमी नियमांचे पालन करतात त्याचा परिणाम असा भोगावा लागला आहे. दहा तास खेळाडूंचे असे धिंडवडे काढणे योग्य नव्हे.’ (वृत्तसंस्था)