शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

भारताच्या ९५ सदस्यांचा संघाची निवड

By admin | Published: June 29, 2017 12:45 AM

भुवनेश्वर येथे ६ ते ९ जुलै दरम्यन होणाऱ्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारताने आपला ९५ सदस्यांच्या संघाची निवड केली.

नवी दिल्ली : भुवनेश्वर येथे ६ ते ९ जुलै दरम्यन होणाऱ्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारताने आपला ९५ सदस्यांच्या संघाची निवड केली. विशेष म्हणजे, भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा यजमान भारताचे नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे. भारताच्या संघात ४६ महिला खेळाडू आहेत. कलिंगा स्टेडियममध्ये होणाऱ्या या स्पर्धेत जास्तीत जास्त पदके जिंकण्याच्या निर्धाराने भारताने आपला सर्वोत्तम संघ निवडला आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारे सर्व खेळाडू लंडन येथे आॅगस्ट महिन्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी थेट पात्र ठरणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा सर्वच खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाची बनली आहे. दरम्यान, मरुजुआना सेवन केल्याप्रकरणी दोषी ठरलेला भालाफेक खेळाडू दविंदर सिंग कांग यालाही संघात स्थान देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहेक़ ‘आम्ही या प्रकरणी गंभीर विचार केला होता. दविंदरला निलंबित करण्यात आले नसल्याने आम्ही त्याची संघात वर्णी लावली. जर या प्रकरणी नाडाने काही निर्देश दिले आणि त्याला स्पर्धेदरम्यान निलंबित करण्यात आले, तर मात्र त्याला संघाबाहेर ठेवण्यात येईल,’ असे भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघाचे (एएफआय) सचिव सी. के. वॉलसन यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)