शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

भारताचा सहज विजय

By admin | Published: March 04, 2016 2:55 AM

सुमारे पाच महिन्यानंतर पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्वर कुमारच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने आशिया कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी आपल्या अखेरच्या साखळी लढतीत युएई संघाचा ९ विकेट्सने धुव्वा उडवला.

मीरपूर : सुमारे पाच महिन्यानंतर पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्वर कुमारच्या (८ धावांत २ बळी) अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने आशिया कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी आपल्या अखेरच्या साखळी लढतीत संयुक्त अरब अमिरात (युएई) संघाचा ९ विकेट्सने धुव्वा उडवला. युएईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण अंतिम फेरी यापूर्वीच निश्चित करणाऱ्या भारतीय संघाने त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला. भारतीयांच्या भेदक माऱ्यापुढे त्यांचा डाव ९ बाद ८१ धावा असा मर्यादित राहिला. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताने रोहित शर्मा (२८ चेंडूत ३९) आणि युवराज सिंग (१४ चेंडूत नाबाद २५) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर १०.१ षटकांत बाजी मारली. रोहित शर्मा अतिआक्रमणाच्या नादात बद झाल्यानंतर युवराजने शिखर धवनसह (नाबाद १६) संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.तत्पूर्वी, भुवनेश्वरच्या अचूक गोलंदाजीला जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, युवराज सिंग व पवन नेगी यांनी प्रत्येकी एक बळी घेत चांगली साथ दिली. यूएईच्या शैमन अन्वरने सर्वाधिक ४३ धावांची खेळी करताना एकाकी झुंज दिली. (वृत्तसंस्था)