शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
2
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
3
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
4
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
5
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
6
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
7
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
8
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
9
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
10
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
11
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
12
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
13
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
14
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
15
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
16
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
17
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
18
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
19
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
20
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

कॅरेबियन भूमीत कामगिरी सुधारण्याचा भारताचा प्रयत्न

By admin | Published: July 08, 2016 7:22 PM

वेस्ट इंडिजविरुद्ध गेल्या १५ कसोटीत आठ विजय नोंदविणाऱ्या आणि सात सामने ड्रॉ खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघापुढे २१ जुलैपासून सुरू होत असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजयासह कामगिरीत सुधारणा

बासेटेरे : वेस्ट इंडिजविरुद्ध गेल्या १५ कसोटीत आठ विजय नोंदविणाऱ्या आणि सात सामने ड्रॉ खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघापुढे २१ जुलैपासून सुरू होत असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजयासह कामगिरीत सुधारणा करण्याचे आव्हान असेल.भारत- विंडीज यांच्यात आतापर्यंत ९० कसोटी सामने खेळले गेले. त्यात १६ जिंकले तर ३० सामन्यात पराभवाचे तोंड पहावे लागले. ४४ सामने अनिर्णित राहिले. गेल्या काही वर्षांपासून विंडीज संघ बांधणीच्या प्रक्रियेतून जात आहे.

तेव्हापासून भारताने विंडीजवर वर्चस्वदेखील राखले. भारताने मागच्या पाच मालिका जिंकल्या असून त्यातील दोन मालिका विंडीजमध्ये खेळविण्यात आल्या होत्या. विंडीजकडे स्टार खेळाडूंचा अभाव असल्याने विराटच्या नेतृत्वाखालील भारताला रेकॉर्डमध्ये सुधारणा करण्याची नामी संधी असेल. कॅरेबियन भूमीत भारत ४५ सामने खेळला आणि पाच सामने जिंकले. १६ सामन्यात भारताला पराभवाचे तोंड पहावे लागले.

यंदा कुंबळे यांचा अनुभव आणि विराटच्या युवा संघातील खुमखुमीच्या बळावर भारतीय संघ विंडीजला विंडीजमध्ये धूळ चारण्याची आतुरतेने वाट पाहात आहे. चारपैकी किमान तीन सामने भारतीय संघाने जिंकावेत अशी चाहत्यांना अपेक्षाआहे.