शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

भारताचा पाकिस्तानवर 'विराट' विजय

By admin | Published: March 19, 2016 11:24 PM

टी-२० वर्ल्डकपमधील भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर विराट विजय मिऴविला. पाकिस्तानने दिलेल्या ११९ धावांचा पाठलाग करताना

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि.१९ -  टी-२० वर्ल्डकपमधील भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 'विराट' विजय मिऴविला. पाकिस्तानने दिलेल्या ११९ धावांचा पाठलाग करताना भारताचा फलंदाज विराट कोहलीने केलेल्या शानदार अर्धशतकी खेळीमुऴे भारताने पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला. भारताने १५. ५ षटकात चार बाद ११९ धावा केल्या.  या सामन्यात फलंदाज विराट कोहलीने सर्वाधिक जास्त धावा कुटल्या. त्याने ३७ चेंडूत नाबाद एक षटकार आणि सात चौकार लगावत ५५ धावा केल्या. तर महेंद्र सिंह धोनीने नाबाद १३ धावा केल्या. विराट कोहली आणि युवराजच्या खेऴीमुऴे भारताने ९ षटकात ५० धावांचा टप्पा गाठला. मात्र, त्यानंतर गोलंदाज वहाब रियाजच्या गोलंदाजीवर युवराज सिंह २४ धावांवर झेलबाद झाला. त्याआधी भारताला रोहित शर्माच्या रुपाने पहिला झटका बसला. रोहित शर्माला मोहम्मद आमिरने झेलबाद केले. तर, शिखर धवन सहा धावांवर बाद झाल्यानंतर लगेचच सुरेश रैना अवघ्या शून्य धावेवर बाद झाला. त्याला मोहम्मद सामीने बाद केले. 
पाकिस्तानकडून शोएब मलिकने सर्वात जास्त २६ धावा केल्या. तर शारजील खान (१७), अहमद शेहजाद(२५), उमर अकमल (२२), शाहिद आफ्रिदी आठ धावांवर बाद झाला आणि सरफराज अहमदने नाबाद आठ धावा व मोहम्मद हाफिजने नाबाद पाच धावा केल्या.
तसेच,  यासामन्यात गोलंदाज  बुमराह पांड्या, सुरेश रैना, नेहरा आणि जाडेजाने प्रत्येकी एक बळी घेतला. पाकिस्तानकडून मोहम्मद सामीने दोन, तर वहाब रियाज आणि मोहम्मद आमिरने प्रत्येकी एक बऴी घेतला. 
या सामन्यात फलंदाज विराट कोहली सामनावीर ठरला.