शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

भारतीय अर्थव्यवस्थेत आयपीएलची निर्णायक खेळी

By admin | Published: October 30, 2015 10:29 PM

इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) स्पर्धेला भारतीय क्रिकेटसाठी सोन्याची कोंबडी मानली जाते. यातून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) किती बक्कळ पैसा मिळतो

नवी दिल्ली : इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) स्पर्धेला भारतीय क्रिकेटसाठी सोन्याची कोंबडी मानली जाते. यातून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) किती बक्कळ पैसा मिळतो हे आता वेगळ्या शब्दांत सांगण्याची आवश्यकता राहिली नाही. मात्र आता ही सोन्याची कोंबडी केवळ बीसीसीआय पुरता मर्यादित राहिली नसून भारतीय अर्थव्यवस्थेसाठी देखील महत्त्वाची ठरत आहे. यंदा पार पडलेल्या आयपीएलच्या आठव्या सत्राने भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव पाडताना जीडीपीमध्ये तब्बल ११ अब्ज ५० करोड रुपयांचे योगदान दिले आहे. त्यामुळे आयपीएल भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची ठरत आहे.भारताच्या अर्थव्यवस्थेत आयपीएलचा कशाप्रकारे हातभार लागू शकतो यासंबधी सर्वेक्षण करण्यासाठी बीसीसीआयने केपीएमजी स्पोटर््स अ‍ॅडवायजरी कंपनीची नियुक्ती केली होती. या कंपनीने दिलेल्या अहवालाद्वारेवरील माहिती मिळाली आहे. एप्रिल - मार्च २०१५ मध्ये झालेल्या आयपीएल सामन्यांतून जीडीपीमध्ये एकूण २६ अब्ज ५० करोड रुपयांची भर पडली. यामध्ये फ्रँचाईजी संघ, आयोजक, प्रेक्षक आणि या स्पर्धेशी जोडलेले विभिन्न रोजगार यांचाही समावेश आहे. याबाबतीत आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले की, खरं म्हणजे ही खूप आनंदाची आणि प्रोत्साहन देणारी बाब आहे. आयपीएलचा भारतीय अर्थव्यवस्थेवर सकारात्कम प्रभाव पडतो याचा आनंद आहे. सुमारे ६० दिवसांच्या स्पर्धेतून जीडीपीमध्ये ११ अब्ज ५० करोड रुपयांचा योगदान होतो, हे स्पर्धेच्या यशस्वीतेचा पुरावा आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेतून देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होत असून यापुढेही आयपीएलच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्याचा आमचा प्रयत्न असेल. (वृत्तसंस्था)