शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

जिंकण्यासाठी दुखवावे लागतेच : कोहली

By admin | Published: June 13, 2017 4:48 AM

अपयशातून मार्ग काढण्यासाठी प्रत्येक कर्णधारांची वेगवेगळी पद्धत असते. विराट कोहलीचे सोपे सूत्र आहे. प्रामाणिक राहा आणि सहकारी खेळाडूंच्या हृदयावर आघात होईल

लंडन : अपयशातून मार्ग काढण्यासाठी प्रत्येक कर्णधारांची वेगवेगळी पद्धत असते. विराट कोहलीचे सोपे सूत्र आहे. प्रामाणिक राहा आणि सहकारी खेळाडूंच्या हृदयावर आघात होईल, अशा काही बाबी बोला. श्रीलंकेविरुद्धचा पराभव कोहलीसाठी मोठा धक्का होता, त्यानंतर संघाला आत्ममंथन करण्याची गरज भासली. कोहली म्हणाला, ‘तुम्ही स्वत: प्रामाणिक असायला हवे; सहकारी खेळाडूंच्या हृदयावर आघात होईल, असे काहीतरी वक्तव्य करायला हवे. माझ्या मते तेच योग्य आहे. चूक कुठे झाली, हे खेळाडूंना सांगायला हवे. त्यापासून बोध घेत मैदानात उतरावे लागेल. त्यासाठी लाखो व्यक्तींमधून या पातळीवर खेळण्यासाठी आपली निवड झाली आहे.’ गत चॅम्पियन भारताने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळाच्या प्रत्येक विभागात वर्चस्व गाजवले. आता उपांत्य फेरीत भारताची गाठ बांगलादेशसोबत पडणार आहे. भारतीय कर्णधार म्हणाला, ‘अपयशानंतर दमदार पुनरागमन करण्याची कला असणे आवश्यक आहे. तुम्ही वारंवार चुकीची पुनरावृत्ती करू शकत नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयाचे श्रेय सांघिक कामगिरीला जाते.’ कर्णधारपद सांभाळताना प्रामाणिकपणे संघाचे आकलन करणे आवश्यक असते, असेही कोहलीने सांगितले. कोहली म्हणाला, ‘खेळाडूला त्याची चूक लक्षात आणून देताना त्याला वारंवार त्याबाबत बोलणे चुकीचे आहे. कारण मी या सर्वांसोबत बराच खेळलो आहे. त्यांच्यासोबत कसे बोलायचे आणि कुठली चर्चा करायची, याचे ज्ञान असायला हवे.’ कोहली पुढे म्हणाला, ‘या पातळीवर खेळण्यासाठी आणि चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरित आहे. छोट्या-छोट्या बाबींवर समर्थन मिळणे आवश्यक आहे. (वृत्तसंस्था)