शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

कोहलीच्या शतकाने भारत मजबूत

By admin | Published: July 22, 2016 3:07 AM

वेस्ट इंडिज विरूध्दच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाखेरीस भारताने ४ बाद ३०२ धावा केल्या.

ऑनलाइन लोकमतअँटिग्वा, दि. 22 - कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद १४३ धावा आणि त्याने शिखर धवन (८४) सोबत तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या १०५ धावांच्या भागिदारीच्या जोरावर वेस्ट इंडिज विरूध्दच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाखेरीस भारताने ४ बाद ३०२ धावा केल्या. खेळ थांबला त्यावेळी रविचंद्रन अश्विन २२ धावांवर खेळत होता. विंडीजच्या बिशूने १०८ धावांत ३ बळी घेतले.भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या प्रगल्भ खेळाचे दर्शन घडवताना आज कसोटी कारकिर्दीतील १२ वे शतक झळकावले. १९७ चेंडू खेळताना त्याने १६ चौकार ठोकले. विशेष म्हणजे हे त्याचे कर्णधार म्हणून अकराव्या कसोटीतील पाचवे शतक ठरले. शिवाय विराटने आज कर्णधार म्हणून कसोटीतील हजार धावांचा टप्पा पार केला. यासाठी त्याने १८ इनिंग्ज खेळल्या आहेत.  सुनील गावसकर यांनी १४ तर महेंद्रसिंग धोनीने १८ इनिंग्जमध्ये ही कामगिरी केली होती. वेस्ट इंडिजमध्ये कर्णधार म्हणून राहुल द्रवीडने सर्वाधिक १४६ धावा केल्या आहेत. हा विक्रम मागे टाकण्यासाठी कोहलीला फक्त ४ धावांची आवश्यकता आहे.