शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

Live - आशिया कपच्या अंतिम फेरीत बांगलादेश की पाकिस्तान

By admin | Published: March 02, 2016 9:28 PM

आशिया कप टी-२० स्पर्धेत पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये सुरु असलेला सामना दोन्ही संघांसाठी 'करो या मरो' आहे.

ऑनलाइन लोकमत 

मिरपूर, दि. २ - आशिया कप टी-२० स्पर्धेत पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये सुरु असलेला सामना दोन्ही संघांसाठी 'करो या मरो' आहे. कारण या सामन्यातील पराभूत संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. 
प्रथम फलंदाजी करणा-या पाकिस्तानने बांगलादेशला विजयासाठी १३० धावांचे लक्ष्य दिले आहे. बांगलादेशने ९ षटकात दोन गडी गमावून ५० धावा केल्या आहेत. सरफराझ अहमद नाबाद ५८ आणि शोएब मलिकचा ४१ अपवाद वगळता अन्य पाकिस्तानी फलंदाजांनी सपशेल निराशा केली. 
एका टप्प्यावर पाकिस्तानचे २८ धावात चार फलंदाज तंबूत परतले होते. सरफराझ आणि शोएबने पाचव्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी करुन पाकिस्तानचा डाव सावरला.